Category Headlines

imp happenings to be treated as headlines

6व्या, 7व्या, 8व्या पंचवार्षिक योजना कालावधीत झालेला साखर क्षेत्राचा विकास

Mangesh Titkare's Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

उसाच्या रसाने दिला राष्ट्रीय खेळाडू दीपकला आधार

National Player selling Sugarcane Juice

फाझिल्का (पंजाब): सरकारी मदतीच्या अभावामुळे एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला फाझिल्का येथे उसाचा रस विकून आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. मिनी-सचिवालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या गाडीवर पदके लावलेली दिसतात. दीपक (२२), जो एकेकाळी राज्याच्या मैदानी स्पर्धांमध्ये १६ पदके जिंकून यशाच्या शिखरावर…

डिजिटल सुविधा – मूलभूत हक्क

Nandkumar Kakirde

“डिजिटल तंत्रज्ञान” म्हणजे इंटरनेट,संगणक,स्मार्टफोन किंवा कोणत्याही  डिजिटल सेवांची उपलब्धता प्रत्येक  नागरिकाला सहजगत्या, विनासायास  मिळणे हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. या निर्णयाचा वेध. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एका  महत्त्वाचा निकाल दिला असून “डिजिटल ॲक्सेस”…

क्रूड इथेनॉलवरील जीएसटी ५% पर्यंत कमी करा : गडकरी

Nitin Gadkari

फ्लेक्स-फ्युएल वाहनांना चालना देण्यासाठी गडकरींची मागणी नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फ्लेक्स-फ्युएल (flex-fuel) वाहनांचा वापर वाढवण्यासाठी क्रूड इथेनॉलवरील वस्तू आणि सेवा कराचा (GST) दर १८% वरून ५% पर्यंत कमी करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या जीएसटी कर…

साखर कारखान्यांना एनसीडीसी मार्फत कर्जासाठी असे आहेत नवे नियम

Maha Govt new Rules

पुणे: साखर कारखान्यांकडील कर्जे बुडू नयेत म्हणून, महाराष्ट्र शासनाने आता कठोर भूमिका घेतली असून, साखर कारखान्यांच्या कर्ज धोरणात मोठे बदल जाहीर केले आहेत. यापुढे कोणत्याही थकबाकीदार कारखान्यास तसेच संचालक मंडळाच्या व्यक्तिगत हमीशिवाय शासनाची हमी असलेले कर्ज मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण…

आणखी ९ कारखान्यांनी थकबाकी भरली, तरीही ६९७ कोटींची FRP बाकी

Sugarcane FRP

८३ कारखान्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण पैसे दिले नाहीत; २० कारखान्यांवर ‘आरआरसी’ची कारवाई पुणे: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली असून, साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे पैसे पूर्णपणे अदा केलेले नाहीत. महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ मे २०२५ पर्यंतच्या आकडेवारीसह…

उसासाठी AI : हेक्टरी १६ हजार रु. अनुदान देणार : अजित पवार

Ajit Pawar at VSI

पुणे : उसाचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात ‘एआय’ तंत्रज्ञान बसविण्यात येणार आहे. त्याचा हेक्टरी खर्च २५ हजार आहे. यापैकी ९ हजार २५० रक्कम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, तर साखर कारखान्यांनी ६ हजार ७५० अशी एकूण १६ हजार रुपयांच्या रकमेची मदत…

साखर कारखान्यांनी कर्ज बुडविल्यास संचालकांवर जप्तीची कारवाई

sugar industry new rules

राज्य सरकारचा निर्णय मुंबई : राज्य सरकार ज्या साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी राहिले आहे, त्या कारखान्यांनी कर्जाची परतफेड केली नाही, तर त्यास संबंधित कारखान्यांच्या संचालक मंडळास जबाबदार धरले जाईल. तसेच कर्जाची परतफेड केली नाही, तर संचालक मंडळ बरखास्त करून, त्यांच्या…

रेपो दर कपात : साखर कारखान्यांची कोट्यवधीची बचत शक्य

RBI article by Kakirde Nandkumar

–श्री. पी. जी. मेढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात ०.५% कपात करत तो ६.००% वरून ५.५०% केला आहे. आर्थिक प्रवाह वाढवण्यासाठी आणि उद्योगांवरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय योग्य वेळी घेतलेला आहे. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांतील सहकारी…

ऊसावर आधारित भारतातील पहिले बायोप्लास्टिक संयंत्र

BioPlastic Balrampur BioYug

बलरामपूर बायोयुग (Balrampur Bioyug) हे भारतातील पहिले पीएलए (Polylactic Acid) बायोप्लास्टिक्स ब्रँड आणि पूर्णतः एकात्मिक (fully integrated) पीएलए बायोप्लास्टिक संयंत्र आहे. या उपक्रमाचा उद्देश ऊसापासून मिळवलेल्या साखरेचे रूपांतर बायो-प्लास्टिकमध्ये करणे हा आहे. या कल्पनेची सुरुवात एका प्रश्नातून झाली: जर प्लास्टिकचे…

Select Language »