Category Headlines

imp happenings to be treated as headlines

मृत व्यक्तीचे मुखत्यारपत्र

Shekhar Gaikwad ARTICLE SERIES

महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांची सुमारे दोन डझनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची निरीक्षण नजर साहित्यिक कलाची आहे आणि ते समाजातील अपप्रवृत्तींना चिमटे काढत, विविध लेखन प्रांतात लेखक म्हणून…

मजुरांना गरजेच्या वस्तू मोफत देणारी *माणुसकीची भिंत!*

Shrinath Sugar's novel Social Model to help poor

SugarToday Special (शुगरटूडे विशेष ) पाटेठाण श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने अनेक वर्षांपासून सुरू असलेला माणुसकीची भिंत हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. सध्या कडक्याच्या पडलेल्या थंडीत ऊस तोडणी वाहतूक करणार्या मजुरांसाठी निश्चितच उबदार ठरत आहे. परिसरातील शेतकरी व ऊस…

शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण ‘आयात-निर्यात’ धोरण!

Satish Deshmukh Article on farmers suicides

भारत हा भौगोलिकदृष्ट्या, अमाप भूसंपदा व हवामान अनुकूल कृषिप्रधान देश आहे. दुसर्‍या देशांवर सत्ता गाजवण्याचे अनेक मार्ग आहेत. साम्राज्यवाद ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यामध्ये एक शक्तिशाली राष्ट्र इतर राष्ट्रांवर युद्ध सामुग्रीच्या जोरावर, आर्थिक ताकदीच्या, आधुनिक तंत्रज्ञानाने आपले राजकीय, आर्थिक,…

साखरेची ICUMSA- ग्रेड

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि…

साखर कारखान्यांसाठी ‘नारायण मेघाजी लोखंडे’ पुरस्कार

sugar industry new rules

सुधारित निकषांसह अर्ज प्रक्रिया सुरू मुंबई: महाराष्ट्र शासनाने औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि कामगार कल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी ‘नारायण मेघाजी लोखंडे व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य‘ पुरस्काराचे निकष सुधारित केले आहेत. या पुरस्कारासाठी इच्छुक कारखान्यांना २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार असल्याची…

उत्पादन वाढलं, साखर झाली कडू!

Sugar Production

साखर उद्योगाला उद्योगाचा दर्जा असला, तरी त्याला त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. सरकारी हस्तक्षेप सारखा वाढत असतो. आयात-निर्यातीवरही सरकारची बंधनं आहेत. मळी आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवरही बंधनं. पाय बांधून स्पर्धेत भाग घ्यायला सांगितलं, तर यश कसं मिळणार, याचं…

पुण्यात ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस परिषद २०२६’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती

Indian Federation of Green Energy

पुणे : भारताच्या हरित ऊर्जा क्रांतीला नवी दिशा देण्यासाठी इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (IFGE) तर्फे ६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान पुण्यातील यशदा (YASHADA) येथे “कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) परिषद २०२६” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला केंद्रीय…

कारखान्यांची घडी कशी विस्कटली?

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

साखरेचे दर वधारले: ४ हजारांचा टप्पा ओलांडला!

Sugar MSP

पुणे : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यासाठी साखरेचा कोटा जाहीर केल्यानंतर बाजारपेठेत साखरेच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत कोटा कमी असल्याने आणि यंदाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने घाऊक बाजारात साखरेचे दर ४,००० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. केंद्र सरकारने फेब्रुवारीसाठी २२.५० लाख…

ऊस गाळपात सोलापूर जिल्ह्याचा महाराष्ट्रात नवा विक्रम!

सोलापूर : अतिवृष्टी आणि महापुरासारख्या नैसर्गिक संकटांवर मात करत सोलापूर जिल्ह्याने यंदाच्या ऊस गाळप हंगामात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांनी तब्बल १ कोटी ३४ लाख १३ हजार ६३२ टन उसाचे गाळप करून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, साखर…

Select Language »