ठळक घडामोडी
विशेष

राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने सात कारखान्यांना कर्ज नाकारल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे
सहकारमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री यांच्याशी संबंधित कारखानेही थकबाकीदार पुणे : साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे रू. २१३० कोटी रूपये अद्याप थकले आहेत. आश्चर्याची बाब…

जेव्हा जागतिक कच्च्या तेलाचे बाजार अस्थिर होतात, तेव्हा किण्वन-जन्य अल्कोहोल भारताच्या ९० लाख कोटींच्या वाहतूक अर्थव्यवस्थेला मोठ्या धक्क्यांपासून वाचवू शकते. १. डिझेलचे महत्त्व आणि आयात अवलंबित्व भारतात दररोज लाखो ट्रक,…

‘गोदावरी बायो-रिफायनरीज लिमिटेड’चे (GBL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक समीर सोमय्या यांची इंधन क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीवर आधारित एक विशेष मुलाखत दिली आहे: भारताने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण…

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे (MCDC) व्यवस्थापकीय संचालक श्री. मंगेश तिटकारे यांची ‘कृषीमाल निर्यात आणि युवकांसाठी संधी’ या विषयावर दूरदर्शनसाठी कृषी क्षेत्रातील जाणकार हेमंत जगताप घेतलेली विशेष मुलाखत विशेष मुलाखत: कृषीमाल…

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही…










