कवितेचा बॉयलर पेटला, आता हंगाम यशस्वी करा : बोरस्ते

वाळू आहेर यांच्या ‘अंतरीचे बोल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नाशिक:- कवी वाळू आहेर यांनी साखर उद्योगात तांत्रिक सल्लागार म्हणून कार्य करत असताना कवितेची आवड जोपासली. म्हणजेच त्यांच्या कवितेचा बॉयलर नक्कीच आता पेटलेला असून कवित्वाचा पूर्ण हंगाम त्यांनी यशस्वी करावा. कारण काव्य…










