काटमारीच्या मुद्यावरून थोरातांकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!

संगमनेर : काटमारीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांचे बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांचा काटा मारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर कारवाई करणार असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी काटामारी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई…











