Tag sugar industry news

‘विघ्नहर’च्या अध्यक्षपदी सत्यशीलदादा शेरकर

Satyasheel Sherkar Vighnahar

पुणे : धालेवाडी (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सत्यशीलदादा शेरकर आणि उपाध्यक्षपदी अशोक घोलप यांची बिनविरोध निवड झाली. श्री विघ्नहर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखालील शिवनेर पॅनेलचे १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर…

साखर उद्योगाचा शब्दकोश!

Shankarrao Kolhe

–भागा वरखडे महाराष्ट्राच्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांपैकी असलेले सहकारमहर्षी मा. स्व. शंकरराव कोल्हे हे मोठे व्यक्तिमत्त्व. ते कठोर राजकारणी असल्याचा अनेकांचा समज आहे. त्यांच्यातील मृदुता, एखादी व्यक्ती त्यांच्या राशीशी जुळवून घेणारी असली, की त्यांच्यांशी त्यांचं सूत कसं जमायचं, विचारवंत-शेतकर्‍यांशीही त्यांचा सांधा…

देशात साखर उत्पादन घटल्याने यंदा मोठी दरवाढ शक्य

sugar production increase

पुणे : निवडणुका, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे देशातील साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट झाली आहे. याचा परिणाम म्हणून यंदा दरांत मोठी वाढ होण्याची शक्यता राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वर्तविली आहे.…

शशिकांत गिरमकर यांचे निधन

Shashikant Giramkar

पुणे : दौंड शुगरचे प्रॉडक्शन मॅनेजर (चिफ केमिस्ट) आणि साखर उद्योगात नावलौकिक कमावणारे व्यक्तिमत्त्व शशिकांत गिरमकर यांना रविवारी देवाज्ञा झाली आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. ‘शुगरटुडे’च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

ऊस शेतीसाठी AI, जयंत पाटील कृतिगटाचे प्रमुख

Artificial Intelligence and sugar industry

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा ऊस शेतीसाठी वापर करण्याकरिता एका कृतिगटाची स्थापना करण्याचा निर्णय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाने घेतला आहे. एआय मुळे ऊस उत्पादन आणि दर्जामध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याचा विस्तार करण्यासाठी कृती गट काम…

थकीत ‘एफआरपी’ : ठोंबरेंनी धरले सरकारला जबाबदार

Sugarcane FRP

पुणे : देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हजारो कोटींच्या थकबाकी रक्कमेस केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे, अशा स्पष्ट शब्दांत ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केंद्रावर खापर फोडले आहे. ठोंबरे यांनी थेट केंद्राला टार्गेट केल्यानंतर अद्याप सरकारकडून कसलीही प्रतिक्रिया आली नाही.…

गुऱ्हाळघरांमध्ये घातक पदार्थ जाळल्याने प्रदूषणात वाढ; ग्रामस्थांची तक्रार

Jaggary Factory

कोल्हापूर  : गुऱ्हाळघरांमध्ये सध्या उसाचा रस उकळण्यासाठी इंधन म्हणून प्लास्टिक, रबर, कुशन आणि तत्सम घातक पदार्थ जाळले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे हवेत विषारी वायू प्रदूषण निर्माण होत आहे.. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.. यापार्श्वभूमीवर…

दोनशे पैकी १७३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

Sugarcane Crushing

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात सुरुवातीला एकूण 200 साखर कारखाने सुरू झाले होते त्यामध्ये 99 सहकारी आणि 101 खासगी कारखान्यांचा समावेश होता. त्यातील १७३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. गत हंगामात आतापर्यंत ११४ कारखान्यांचे गाळप उरकले होते. या…

माळेगाव कारखाना कामगारांचे आंदोलन चिघळणार

Malegaon Sugar Factory

 माळेगाव ः मागण्यांची पूर्तता न करणे, तसेच ठराविक कामगारांना केलेल्या पगारवाढीच्या निषेधार्थ माळेगाव साखर कारखाना कामगारांचे आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. माळेगाव कारखाना संचालक मंडळाने फक्त ९६ कामगारांची नुकतीच पगारवाढ केली. या निर्णयाविरोधात संतापाची लाट निर्माण झाल्याने सोमवारी…

Select Language »