बदल्यांसाठी मंत्री, बगलबच्चे खंडणी वसूल करतात, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

अहमदनगर – दर दोन वर्षांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या (Officers Transfer) नावाखाली मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे हे अधिकाऱ्यांकडून खंडणी (Extortion) वसूल करतात, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे.एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेट्टी यांनी हा गंभीर…