काय आहेत २४ व्या ऊस परिषदेतील १८ ठराव?

१. अतिवृष्टीग्रस्तांना २०१९ च्या शासन निर्णयाच्या धर्तीवर नुकसानभरपाई देण्यात यावी. २. खते, बी-बियाणे, कीटकनाशके आणि मजुरी वाढल्याने तसेच सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. यामुळे निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या संपुर्ण कर्जमुक्तीचा शब्द पाळून तातडीने शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती करून…











