बजाज शुगरचे शेअर वधारले

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या बजाज हिंदुस्थान शुगर मिलने शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार कामगिरी केली. कंपनीचे शेअर २० टक्क्यांनी वधारल्याने सर्किट ब्रेकर लागले

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या बजाज हिंदुस्थान शुगर मिलने शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार कामगिरी केली. कंपनीचे शेअर २० टक्क्यांनी वधारल्याने सर्किट ब्रेकर लागले

अंबाला : हरियाणा सरकारने उसाच्या हंगामासाठी एसएपीमध्ये अद्याप वाढ केली नसल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, सरकारने दरवाढ न केल्यास जानेवारीमध्ये राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारतीय किसान युनियनने (चारुणी) दिला आहे. सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामासाठी उसासाठी एसएपी 362…

नवी दिल्ली : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) चे उपाध्यक्ष पीबी वेणुगोपाल म्हणाले, टोयोटाने १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स-इंधनक्षम मजबूत हायब्रिड वाहनासाठी भारतात पायलट प्रकल्प सुरू केला आहे. फ्लेक्स-इंधन वाहनासाठी आम्ही सरकारसोबत काम करत आहोत. ते म्हणाले, भारतात आता आम्ही स्व-चार्जिंग…

पुणे : चिनीमंडी या नामवंत माध्यमाच्या वतीने 7 आणि 8 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे दुसरी शुगर अँड इथेनॉल इंडिया कॉन्फरन्स होणार आहे. टीम चिनीमंडी सर्व उद्योग हितधारकांना या नेटवर्किंग आणि नॉलेज शेअरिंग इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे.…

२०२४ ला मला पुन्हा संसदेत जावे लागणार! पुणे : शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचा असेल, तर शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव देऊन त्याला कायद्याची सुरक्षा देण्याखेरीज दुसरा पर्याय नाही, अशी आग्रही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक…

शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे१) मागील वर्षाचे मार्कमेमो२) चालू वर्षाचे बोनाफाईड३) विद्यार्थ्यांचे आधार कार्ड४) पालकाचे आधार कार्ड५) पालकाची जून २२ ची पगार स्लिप६) बँक पासबुक.७) स्वयंघोषणापत्रअर्ज ऑनलाईनwww.public mlwb inया वेबसाईटवर भरण्याची 📚महाराष्ट्र शासन-कामगार विभागमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळशैक्षणिक शिष्यवृत्ती योजनासर्वसाधारण 🌼 कोणासाठी आहे❓माहे…

मुख्यमंत्र्यांची घोषणा : मुंबईत बैठक मुंबई : महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दोन टप्यातील एफआरपी रकमेचा कायदा रद्द करून एक रक्कमी एफआरपीच्या कायद्याची अमलबजावणी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली.…

पुणे : ‘किमान हमीभाव अनिवार्य कायदा आहे काय?’ या विषयावर गुरुवारी (१ डिसेंबर) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात दुपारी १२ वाजता होणार आहे. एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मोर्चाचे अध्यक्ष व्ही.…

फैसलाबाद : उसाचे उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानमध्ये ऊस पीक स्पर्धा घेण्यात येणार असून, येत्या ४ जानेवारीपर्यंत अर्ज मागवले आहेत. तेथील कृषी विभाग एकरी ३० हजार रुपये (भारतीय चलनानुसार रुपये १० हजार) अनुदान देणार आहे. कृषी (विस्तार) विभागाच्या प्रवक्त्याने सोमवारी येथे…

देशभर इथेनॉल पंप बसवणार : गडकरी नागपूर : तो दिवस आता दूर नाही जेव्हा देशभरात दुचाकी, ऑटो-रिक्षा आणि कार पूर्णपणे इथेनॉलवर चालतील, असे उद्गार काढताना, ‘देशभर लवकरच इथेनॉल पंप उभे राहतील,’ घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी…

मिश्रण लक्ष्य पूर्ण करण्याचे मोठे आव्हान नवी दिल्ली : भारत सरकारने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल’ मिसळण्याचे आपले लक्ष्य निश्चित केले आहे. पण ते 20 टक्के म्हणजे नेमके लिटर किती आहे? हे अर्थातच पेट्रोलच्या वापरावर अवलंबून आहे. तथापि, 2030…