किसनवीरच्या सेवानिवृत्तांची थकित बाकी त्वरित द्या

सातारा : भुईंज येथील किसनवीर कारखान्यातील सेवानिवृत्त झालेल्या तब्बल ९४ कामगारांच्या हाताला सध्या रोजगार नसल्याने त्यांची आर्थिक विवंचना सुरू आहे. यासंदर्भात कारखाना प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील या कर्मचाऱ्यांची थकित बाकी देण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.…









