Category मराठवाडा

खळबळजनक : ७० लाखांच्या थकबाकीतून ऊसतोड मुकादमाचे अपहरण

धारूर: कामगारांच्या थकबाकीच्या वादातून एका ऊसतोड मुकादमाला साखर कारखान्याच्या लोकांनी पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धारूर तालुक्यातील कासारी बोडखा येथील दादासाहेब बडे असे अपहरण झालेल्या मुकादमाचे नाव असून, या घटनेमुळे ऊसतोड कामगार आणि मुकादमांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.…

तोडणीअभावी शेकडो एकर ऊस फडावरच!

sugarcane control order changed

स्थानिक कारखान्यांच्या सुस्त कारभारामुळे शेतकरी संकटात छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात येत असतानाही शेकडो एकर ऊस अद्याप तोडणीच्या प्रतीक्षेत उभा आहे. जानेवारी महिना संपत आला तरी ‘सुरू’ (एक्का) उसाला अद्याप तोडणी मिळालेली नाही, त्यामुळे दुबार आणि…

ऊसतोड कामगारांच्या ओळखपत्रांचे काम कासव गतीने

sugarcane cutting

२१ कोटींचे टेंडर, पण नोंदणी फक्त ७७७ बीड: लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळांतर्गत कामगारांची नोंदणी आणि ओळखपत्र वाटपाचे काम बीड जिल्ह्यात अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे येथील एका खासगी कंपनीला २१ कोटी रुपयांचे कंत्राट…

शेखर गायकवाड यांची पुस्तके *शुगरटुडे ऑनलाइन स्टोअर*वर उपलब्ध

Shekhar Gaikwad Books

पुणे : महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक संदर्भ ग्रंथ लिहिणारे, तसेच विनोदी वा अन्य स्वरूपाच्या वाङ्‌मयीन लेखनाच्या प्रांतातही सहज मुशाफिरी करणारे लेखक आणि निवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांची पुस्तके आता ‘शुगरटुडे ऑनलाइन स्टोअर’ वर उपलब्ध करून देण्यात आली…

उसाच्या ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक गंभीर

देवदर्शनाला निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला जातेगाव (बीड): अमावस्येनिमित्त मारुतीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणांना उसाच्या ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गेवराई तालुक्यातील जातेगाव फाटा येथे…

बीडच्या ऊसतोड मजूर कुटुंबाचे कर्नाटकवरून अपहरण

बीड: ऊसतोडीसाठी कर्नाटक राज्यात गेलेल्या बीडमधील एका मजुराच्या कुटुंबाचे अपहरण करून त्यांना सांगली जिल्ह्यात डांबून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे  आकाश भिसे (रा. बीड), त्यांची पत्नी मेघा भिसे, दोन लहान मुली आणि बहीण शीतल ढोबळे असे या कुटुंबाचे नाव आहे.…

थकीत ऊस बिलावरून कळंबच्या गूळ कारखान्यांना आंदोलनाचा इशारा

RAJU SHETTI

कळंब: साखर कारखान्यांप्रमाणे वेळेत देयके न देणाऱ्या कळंब तालुक्यातील गूळ पावडर कारखान्यांविरोधात आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. थकीत देयकांमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले असून, याप्रश्नी माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वतः लक्ष घातले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांना आंदोलनाचा इशारा…

बिराजदार कारखान्याकडून मृत ऊसतोड कामगाराच्या कुटुंबीयांना २१ लाख

बीड : वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील ऊसतोड मजूर गणेश नामदेव डोंगरे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटने’ने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. समुद्राळ (ता. उमरगा) येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याने डोंगरे यांच्या कुटुंबीयांना २१ लाख रुपयांची आर्थिक…

ऊस दरासाठी वसमतमध्ये शेतकरी आक्रमक; कारखाने बंद पाडण्याचा इशारा

वसमत (हिंगोली) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अकोली ऊस परिषदेत घेतलेल्या ठरावांच्या अंमलबजावणीसाठी वसमत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला कडक इशारा दिला…

कर्जाचा दुरूपयोग केल्याचा २१ साखर कारखान्यांवर ठपका

NCDC

मुंबई: राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या कारखान्यांना कर्ज दिले होते. मात्र ३३ पैकी २१ सहकारी साखर कारखान्यांनी या कर्जाचा विनियोग वेगळ्याच कारणासाठी करून गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर अन्य तीन कारखान्यांनी काही प्रमाणात उल्लंघन केल्याचे…

Select Language »