Category मराठवाडा

ऊसतोड पैशाच्या वादातून महिलेचा खून; आरोपी अटकेत

Cheating case

जालना : भोकरदन तालुक्यातील खडकी येथे शनिवारी (दि.६) ऊसतोडीच्या पैशाच्या वादातून एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. उषाबाई भास्कर सदाशिवे (वय ४०, रा. खडकी, ता. भोकरदन जि. जालना), असे मृत महिलेचे नाव आहे. शरद शिवाजी राऊत (रा.चांधई…

उसाची ट्रॉली कारवर कोसळली; दाम्पत्यासह चौघे बचावले

फुलंब्री : उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली कारवर कोसळल्याची घटना जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने पती-पत्नीसह ४ मुले बचावली आहेत. या प्रकरणी कारचालक उमराव अभिमान पाटील (रा. वाळूज, ता. गंगापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुलंब्री ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल…

सहकार क्षेत्रातील जाणकार नेतृत्व : वाढदिवस विशेष

Minister Babasaheb Patil

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री श्री. बाबासाहेब मोहनराव पाटील (जाधव) यांचा ५ डिसेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’कडून खूप खूप शुभेच्छा! सहकार खात्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी श्री. पाटील यांच्यावर १५ डिसेंबर २०२४ रोजी सोपवण्यात आली आहे. सहकार खाते हे ग्रामीण…

70 टक्के बिबट्यांचा निवास आता ऊसाच्या फडातच

Leopard in Sugarcane Field

पुणे: महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचा अधिवास वेगाने बदलला असून, आता बहुतांश बिबटे उसाच्या फडातच राहत असल्याचे वास्तव समोर आले आहे. वन अधिकाऱ्यांच्या मते, तब्बल ७० टक्के बिबटे उसाच्या फडात राहतात, उर्वरित वस्तीलगतच्या वनांमध्ये वास्तव्यास आहेत. याबाबतचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केले…

तब्बल १९ उस उत्‍पादक शेतकऱ्यांवर गुन्हा

बीड : जिल्‍ह्यातील उस उत्‍पादक शेतकऱ्यांनी आपल्‍या विविध प्रमुख मागण्यांसाठी पुकारलेल्‍या रास्ता रोको व चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेल्‍या तब्बल १९ शेतकऱ्यांवर माजलगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अजय सिंग, दिलीपराव राऊत, तुकाराम रावसाहेब नावडकर, कृष्णा पांडुरंग सोळंके, नामदेव माणिकराव सोजे,…

ऊस ट्रॉली-दुचाकी धडकेत एक ठार; एक गंभीर

धाराशिव : ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॉलीला दुचाकी धडकल्‍याने एक जण जागीच ठार, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भाटशिरपुरा गावाजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. पद्मसिंह नाईकनवरे (वय ४६) असे ठार झालेल्‍याचे नाव आहे. प्रदीप…

त्या साखर कारखान्यांना भरावा लागणार कोट्यवधींचा दंड?

sugar industry new rules

पुणे : गाळप हंगामाबाबतचा शासकीय आदेश डावलणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाला आहे.…

शेतकरीहितासाठी कारखाना सुरू झाल्याचे समाधान : पंकजा मुंडे

Pankaja munde

परळी वैजनाथ : शेतकरी हितासाठी आता कारखाना सुरू झाला आहे. याचे समाधान मानत ओंकार शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या रूपाने वैद्यनाथ साखर कारखान्याचा पुनर्जन्मच झाल्याची भावना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. ओंकार शुगर…

…तरच साखर उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल होईल : मंत्री गडकरी

Nitin Gadkari

लातूर : ऊस उत्पादक शेतकऱ्याने कमीत-कमी पाणी, खत आणिउत्पादन खर्च यातून अधिक उत्पादन मिळवले पाहिजे. शेती हे एक विज्ञान आहे. उद्योग केवळ साखरेपुरता मर्यादित राहू न देता इथेनॉल, इंधन आणि हवाई इंधन याकडे कारखानदारांनी लक्ष दिले पाहिजे. शेतकरी ऊर्जादाता बनल्याशिवाय…

शॉर्टसर्किटमुळे बीड जिल्ह्यात १२ एकर ऊस जळून खाक

बीड : मराठवाड्यात दिवसेंदिवस शॉर्टसर्किटमुळे उसाला लागलेल्या आगीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहेत. या घटना रोखण्यात मात्र महावितरण असो वा स्थानिक प्रशासनाला पूर्णतः अपयश आल्याचे बोलले जात आहे. अशीच पुन्हा एका भीषण आगीची घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर हद्दीतील आडगाव येथे…

Select Language »