Category राजकीय

सह. साखर कारखान्यांच्या अडचणींबाबत आयोग स्थापन करा : पवार

MSC Bank 150 symposium

मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची सद्यस्थिती आणि त्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने आयोग नियुक्त करावा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार…

अडचणीच्या वेळी रणांगण सोडणे हा पळपुटेपणा : अजित पवार

Ajit Pawar

‘श्री छत्रपती’ला अडचणीतून बाहेर काढणार; श्री जय भवानीमाता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ बारामती : श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मी भागच घेणार नव्हतो. परंतु, अडचणीच्या वेळी रणांगण सोडणे हा पळपुटेपणा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘श्री छत्रपती’च्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

मोठ्या खांडसरी साखर उद्योगांवर केंद्राचे नियंत्रण

Khandsari Sugar industry

सुधारित साखर नियंत्रण आदेश शुक्रवारपासून लागू होणार सरकारने साखर (नियंत्रण) आदेशात केला बदल; मोठ्या खांडसरी युनिट्सवर नियंत्रण येणारनिर्यात ८ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता; शिल्लक साठा अंदाजापेक्षा अधिक राहण्याची शक्यता नवी दिल्ली : सध्या सर्व प्रकारच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या खांडसरी साखर उद्योगाच्या…

विखे पाटील यांच्यावर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

Radhakrishna Vikhe Patil

साखर कारखाना कर्जमाफी प्रकरण अहिल्यानगर :  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात 9 कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलिस  ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.…

‘व्हीएसआय’ म्हणजे पांढरा हत्ती : राजू शेट्टी

RAJU SHETTI

पाडेगाव केंद्रालाही AI अनुदान देण्याची मागणी पुणे : कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राद्वारे एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) पांढरा हत्ती बनला आहे. ऊस संशोधनात पाडेगावचा सिंहाचा वाटा असून, त्यांनी अनेक उसाच्या जाती…

शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे : पवार

Sharad Pawar

पुणे : सध्या पाण्याची चिंताजनक परिस्थिती असली, तरी शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक वापर आणि नियोजन करण्याची गरज असल्याचे  मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी (दि. २२)  बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. ‘एआय’संदर्भात ते म्हणाले की, शेतीमध्ये या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी…

‘उसासह सहा पिकांत ‘एआय’चा वापर करणार’

Ajit Pawar

पुणे : राज्यात यापुढे उसासह कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मका शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्र वापरण्याचे निश्चित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘एआय’ तंत्र विस्ताराची पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी येथील साखर संकुलमधील ‘व्हीएसआय’च्या सभागृहात बैठक आयोजित केली…

रोहित पवारांची विरोधकांना साथ; स्वपक्षीय आ. पाटलांचा आरोप

Rohit Pawar-Narayan Patil

सोलापूर : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमच्याच पक्षाचे आ. रोहित पवार यांनी विरोधकांना साथ दिली, असा गंभीर आरोप आ. नारायणआबा पाटील यांनी केला आहे. श्री आदिनाथ कारखाना निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्याच दोन आमदारांत ‘निवडणुकीचा दुसरा’ अंक…

‘सौरऊर्जेमुळे को-जन, इथेनॉल प्रकल्प अडचणीत’

कोल्हापूर : आधुनिकीकरणामुळे सौरऊर्जेचा वापर वाढल्यामुळे सौरऊर्जा आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन पाहता, कष्टाने उभे केलेले सहवीज व इथेनॉल प्रकल्प आगामी दहा वर्षांत भंगार होतील की काय, अशी भीती वाटत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ…

बगॅसला कृषी बायोमास म्हणून मान्यता द्या : शरद पवार यांची आग्रही मागणी

Cogeneration India Awards

कोजन इंडिया पुरस्कारांचे शानदार कार्यक्रमात वितरण पुणे : राष्ट्रीय जैव-ऊर्जा अभियानात साखर कारखान्यांच्या बगॅससवर आधारित सहवीजनिर्मितीस स्थान मिळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत व्यक्त करून, बगॅसला कृषी बायोमास म्हणून मान्यता द्यावी, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ नेते, खा. शरद…

Select Language »