Category Govt Decisions & Policies

कोणताही दबाव न घेता काम केले, याचे समाधान – शेखर गायकवाड

Shekhar Gaikwad felicitation

सेवानिवृत्तीच्या निमित्ताने ऋणनिर्देश व सत्कार सोहळासामान्यांशी संवाद, संवेदनशीलपणे काम आनंददायी पुणे : “आव्हानात्मक परिस्थितीतही सामान्य नागरिकांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधत, संवेदनशीलपणे त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या हिताचे निर्णय घेता आले. याच वृत्तीमुळे कोणत्याही पदाचा, कामाचा दबाव राहिला नाही; उलट आनंददायी वातावरणात…

ऊसतोडणी प्रश्नावर बुधवारी पुण्यात व्यापक विचारमंथन

dsta

पुणे : ‘ऊस तोडणी समस्या व त्यावर उपाय’ यावर बुधवारी (१७ मे) पुण्यात व्यापक विचारमंथन होणार आहे. त्यासाठी कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, नामवंत तज्ज्ञ त्यात सहभागी होत आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि…

पाच-सहा कारखाने साखर उत्पादन थांबवणार

sugarcane to ethanol

पुणे : महाराष्ट्रातील पाच ते सहा कारखाने पुढील हंगामापासून साखर उत्पादन पूर्णपणे बंद करून, थेट इथेनॉल उत्पादनाकडे वळतील, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतीच दिली. महाराष्ट्राची ब्राझीलच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे हे द्योतक आहे. इथेनॉल मार्केट विस्तारित होत…

सध्या चांगले साखर कारखाने शोधावे लागत आहेत – साखर आयुक्त

vilas sugar mill latur

लातूर : प्रतिनिधी राज्यात अनेक साखर कारखाने आहेत; पण सध्या चांगले साखर कारखाने शोधावे लागत आहेत, अशी खंत व्यक्त करून, चांगले चालणारे आणि शेतक-यांच्या हिताचे काम करणारे साखर कारखाने म्हणून लातूर जिल्ह्यातील साखर कारखानाकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन साखर आयुक्त…

२२ कारखान्यांना १७६ कोटींचा दंड

sugarcane crushing

विनापरवाना गाळप सुरू केल्याप्रकरणी साखर आयुक्तांची कारवाई पुणे – गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप परवाना घेण्यापूर्वीच क्रशिंग सुरू करणाऱ्या राज्यातील २२ कारखान्यांवर कठोर कारवाई करत, साखर आयुक्त शेखर गायकवाड तब्बल १७६.५४ कोटींचा दंड ठोठावला आहे. या यादीत सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक…

उसानंतर मक्याला येणार चांगले दिवस

ethanol from maize crop

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचे सूतोवाच नवी दिल्ली : देश इथेनॉलच्या 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत साध्य करेल, असा विश्वास केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. तसेच ऊस पीकाची मर्यादा लक्षात घेता, मका पिकापासून…

आरएसएफमध्ये सुधारणा आवश्यक

forum for intellectuals

पूर्वी साखर कारखाने सी मोलॅसिसपासून प्रक्रिया करायचे ज्याचा साखरेच्या उताऱ्यावर परिणाम होत नव्हता. केंद्र सरकारच्या नवीन महत्त्वाकांक्षी धोरणाप्रमाणे 2025 पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे भारतातील इथेनॉल उत्पादन क्षमता सध्याच्या 700 वरून 1500 कोटी लिटर पर्यंत वाढणार आहे.…

साखर दर निर्देशांक वाढीचा नवा उच्चांक

sugar production increase

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढतच आहेत. मार्च २०२३ पासून साखरेच्या किमतीचा निर्देशांक 17.6 टक्क्यांनी वाढला, ही वाढ ऑक्टोबर 2011 नंतरची सर्वाधिक वाढ आहे. भारत आणि चीनमधील ताज्या अंदाजात साखर उत्पादनात मोठी घट दाखवण्यात आल्याने निर्देशांक वधारला, असे विश्लेषण…

साखर उत्पादनात ‘जवाहर’ अव्वल, देशात महाराष्ट्राचा क्रमांक पहिलाच

Shekhar Gaikwad, sugar commissioner of Maharashtra

साखर आयुक्तांकडून गाळप हंगामाचा सविस्तर आढावा पुणे : तब्बल २२ लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादन करून जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, साखर उत्पादनात राज्यात अव्वल ठरला आहे, तर सुमारे १०५ लाख टनांसह यंदाही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. यंदाच्या…

एमडी इच्छुकांची परीक्षा सुरळीत

MD panel main exam

पुणे : सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे पॅनल करण्यासाठी गुरुवारी पुण्यातील वैकुंठ मेहता सहकार प्रशिक्षण संस्थेमध्ये दुपाऱच्या वेळेत मुख्य परीक्षा घेण्यात आली. ती सुरळीत आणि शांततेत पार पडली. ४ मे २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता परीक्षेस प्रारंभ झाला. त्यासाठी दीड…

Select Language »