Category Govt Decisions & Policies

महापूर व पाणबुड ऊस पिकाचे व्यवस्थापन

Dr. Balkrishna Jamdagni Article

डॉ. बाळकृष्ण जमदग्नी (नामवंत ऊस तज्ज्ञ, निवृत्त शास्त्रज्ञ पाडेगाव ऊस संशोधन केंद्र) महाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र हे प्रामुख्याने वेगवेगळ्या नद्यांच्या खोऱ्यातील क्षेत्रात विखुरलेले आहे.. महाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र प्रामुख्याने येतो आणि त्यातील स्त्राला बारमाही आणी मिळू शकते. तथापि, पावसाळ्यात अनेकदा…

‘ज्यूस क्लॅरिफिकेशन’साठी नव्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण

DSTAI Seminar

‘डीएसटीएआय’च्या चर्चासत्राला मोठा प्रतिसाद पुणे : ‘ज्यूस क्लॅरिफिकेशन टेक्नॉलॉजीज फॉर इम्प्रूव्हिंग शुगर/इथेनॉल क्वालिटी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात तंत्रज्ञांनी नव्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. त्यामुळे नजीकच्या भविष्यात साखर आणि इथेनॉलची गुणवत्ता आणखी वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ…

‘गणेश’ निवडणुकीत विखेंना धक्का

Ganesh sugar elections

19 पैकी 18 जागांवर थोरात-कोल्हे गट विजयी राहाता : राहुरी पाठोपाठ गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने पराभवाचा धक्का दिला आहे.विखे-पाटील यांच्या…

मकाई कारखान्यावर बागल पॅनलचे वर्चस्व

Makai Sugar election

सोलापूर : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत लोकनेते दिगंबरराव बागल पॅनलने पुन्हा सत्ता मिळवत वर्चस्व कायम राखले आहे. विरोधी पॅनल मकाई परिवर्तन आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही. बागल पॅनलचे यापूर्वी आठ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. करमाळा तालुक्यातील…

‘सहकार शिरोमणी’चा गड कल्याणराव काळे यांनी राखला

SAHKAR SHIROMANI SUGR

सोलापूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात अटतटीची निवडणूक झाली. कल्याणराव काळे यांनी कारखान्यावरील सत्ता कायम राखली. प्रारंभिक माहितीनुसर त्यांच्या नेतृत्वाखालील सहकार शिरोमणी वसंतदादा शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार दीड ते दोन हजार मताधिक्क्यांनी…

एकरकमी एफआरपीसाठी कायदा

Raju Shetti at Varsha

राजू शेट्टी यांची माहिती मुंबई : येत्या आठवड्यात ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करून, दोन टप्यातील एफआरपीचा कायदा मागे घेऊन एफआरपी एक टप्प्यात करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र…

‘सिद्धेश्वर’च्या चिमणीचा अखेर बळी गेला!

Siddheshwar chimney

सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा वाद बळावला आणि पुढे राजकीय वळणे घेत, अखेर चिमणीचा बळी गेला. चिमणी तर जमिनीवर आली, आता विमाने कधी उडणार याची प्रतीक्षा राहणार आहे. या साऱ्या प्रकरणात मध्यम मार्ग काढण्याचा किंवा नवा उपाय शोधण्याचा…

हवाई अंतर अट शिथिल करण्याबाबत समिती

sugar factory

मुंबई, दि.१५:- साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील शेतकरी, ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री…

शेतकरी कंपन्यांकडून इथेनॉल निर्मितीसाठी धोरण आणणार

Ethanol Blending in Petrol

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई :- शेतकरी कंपन्यांना (एफपीओ) इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील शेतकरी, ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत…

योग्य नियोजन केल्यास ‘शून्य टक्के मिल बंद तास’ शक्य : आहेर

W R Aher at Shri Shri sugar

सांगली : साखर उद्योगातील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र. आहेर यांचे “एकच ध्यास, एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी या विषयावरील व्याख्यान सद्गुरू श्री श्री साखर कारखाना लि. राजेवाडी (जि. सांगली) येथे…

Select Language »