Category Hot Topic

Analysis and Discussion on burning topics

कोल्हे कारखान्याचा ‘बायो-सीएनजी’ प्रकल्प; इंधन टंचाईवर ‘आत्मनिर्भर’ पर्याय

BIOGAS - CBG

कोपरगाव : जागतिक स्तरावर इराण-इस्रायल संघर्षामुळे ओढवलेल्या कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या तुटवड्यावर कोपरगावच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने प्रभावी उपाय शोधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेतून प्रेरणा घेत, या कारखान्याने देशातील पहिला बायो-सीएनजी (Bio-CNG) उत्पादन…

कृष्णा कारखान्याचे पर्यावरणपूरक पाऊल

krishna sugar Award

‘एसआरएस’ प्रकल्पाद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया व पुनर्वापर शिवनगर (ता. कराड): येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात एसआरएस (सल्फर रिमूव्हिंग सिस्टिम) हा अत्याधुनिक प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला कारखान्याचे सर्व संचालक,…

अवघ्या २७ गुंठ्यांत ८१ टन ऊस, पावणे तीन लाख कमावले!

Sugarcane co-86032

कराड  :  तालुक्यातील किवळ येथील प्रगतशील शेतकरी राम धरणे यांनी शेतीमध्ये अशक्य कोटीतील कामगिरी करून दाखवली आहे. त्यांनी अवघ्या २७ गुंठे जमिनीत ८६०३२ वाणाच्या उसाचे तब्बल ८१ टन उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या विक्रमी उत्पादनातून त्यांना २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले असून,…

शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यास कारखाना कटिबद्ध : थोरात

अहिल्यानगर : शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी कारखाना कायम कटिबद्ध आहे. ऊस वाढ योजनेअंतर्गत एकरी शंभर टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन करणे आणि ऊस लागवडीचे नियोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. वाघापूर (ता. संगमनेर)…

खांडसरी नियमन : साखर अर्थ व्यवस्थेच्या सुसूत्रीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

P G Medhe Sugar Indjustry Expert

–पी. जी. मेढे साखर नियंत्रण आदेश, २०२५ मध्ये सुधारणा करण्याच्या सरकारच्या दूरदर्शी निर्णयामुळे, भारतीय साखर उद्योग परिवर्तनाच्या वळणावर उभा आहे, ज्याचा उद्देश खांडसरी कारखान्यांना त्याच्या नियामक कक्षेत समाविष्ट करणे आहे. साखर उत्पादन आणि वितरणात एकरूपता, पारदर्शकता आणि न्याय्य देखरेख आणण्याचा…

साईबाबा शुगरला ४० लाखांचा गंडा

saibaba sugar

लातूर : जिल्ह्यातील गोंद्री (ता. औसा) येथे असलेल्या साईबाबा शुगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उस ताेडणी आणि वाहतुकीचा करार केला. मात्र, केलेल्या करारानुसार ताेडणी आणि उसाची वाहतूक न करता तब्बल ३९ लाख ६९ हजार ७७२ रुपयांना गंडविल्याची घटना घडली. याबाबत औसा पाेलिस…

जय हरी ‘विठ्ठल’; वजन काटा ओके

Shri Vitthal sugar mill, pandharpur

पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्याची वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर, सर्व वजनकाटे बरोबर असल्याचा निर्वाळा भरारी पथकाने दिला. शेतकऱ्यांना उसाचा काटा कुठूनही करून घेऊ द्या, शेतकऱ्यांच्या उसाचा काटा आमच्याकडे योग्यच राहील, असा विश्वास चेअरमन अभिजित पाटील यांनी…

इथेनॉलपासून विमान इंधन बनवणार हनीवेल

Honeywell Headquarter in US

वॉशिंग्टन – टेक फर्म हनीवेल इंटरनॅशनल ही कंपनी इथेनॉलपासून विमान इंधन तयार करणार आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल, असे कंपनीने म्हटले आहे. अमेरिकी प्रशासनाने विमान उद्योगाला उत्सर्जन कमी करण्याचे आवाहन केले आहे, याची पार्श्वभूमी त्यास आहे. हनीवेलचे तंत्रज्ञान शाश्वत…

केंद्राच्या निर्यात आदेशावर साखर कारखानदारांमध्ये नाराजी

sugar factory

साखर निर्यात खुल्या वरून प्रतिबंधित श्रेणीत हलविल्यानंतर केंद्र सरकारने जारी केलेल्या पहिल्या निर्यात आदेशाने (ERO) साखर कारखानदारांना अस्वस्थ केले आहे, जे म्हणतात की ऑर्डर पूर्ण करण्यासाठी निर्यातदारांना चांगल्या अटी देऊन या आदेशामुळे त्यांचे नुकसान होते. 24 मे रोजी, केंद्राने पुढील…

पुणतांब्याचे शेतकरी उसाच्या समस्येवर नव्याने आंदोलन करणार

sugar factory

पुणे- महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी 2017 मध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या निषेधाचे केंद्र बनले होते, त्यांनी ऊस आणि इतर पिकांशी संबंधित प्रश्नांवर नव्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गुरुवारी पुणतांबा ग्रामपंचायतीत बैठक झाली, असे सरपंच (गावप्रमुख) धनंजय धनवटे यांनी…

Select Language »