शेतकरी मागतील तेवढा दर देऊ : डॉ. तानाजी सावंत

धाराशिव: तेरणा साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात परिसरातील अन्य कारखान्यापेक्षा ५१ रुपये प्रतिटन अधिकचा सर्वाधिक दर देण्यात येईल, तर त्यापुढील वर्षी शेतकरी मागतील तेवढा दर देऊ, अशी घोषणा भैरवनाथ शुगरचे सर्वेसर्वा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ.…