Category Headlines

imp happenings to be treated as headlines

साखर कारखान्यांनी बायोगॅस प्रकल्प उभारावेत : डॉ. खेमनार

BIOGAS - CBG

पुणे : प्रेसमडपासून बायोगॅस उत्पादन अतिरिक्त उत्पन्नाचे चांगले साधन आहे . त्यामुळे साखर कारखान्यांनी बायोगॅस प्रकल्प उभे करावेत, असे आवाहन साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. राज्यातील साखर कारखान्यांमध्ये उत्पादित होत असलेल्या प्रेसमडचे प्रमाण आणि किलोस ७० रुपये,…

जावई शोध –  म्हणे रिझर्व्ह बँक दिवाळखोरीच्या मार्गावर …

RBI article by Kakirde Nandkumar

विशेष आर्थिक लेख ( प्रा. नंदकुमार काकिर्डे)* भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेबद्दल संभ्रम निर्माण करणारे काही लेख, वक्तव्ये बरीच व्हायरल होत आहेत. किंबहुना रिझर्व्ह बँक दिवाळखोरीच्या मार्गावर आहे असा ‘जावई शोध ‘ काही ‘तथाकथित’, विद्वान अर्थतज्ज्ञांनी लावला आहे. त्याला…

‘विस्मा’च्या अध्यक्षपदी ठोंबरे यांची फेरनिवड

WISMA NEW EXE BODY

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) च्या अध्यक्षपदी बी. बी. ठोंबरे आणि उपाध्यक्षपदी आ. रोहित पवार यांची फेरनिवड झाली आहे. पुण्यातील सभेत संस्थेचे नवे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. जुन्या आणि नव्या मंडळात फारसा बदल नाही. तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष…

उपपदार्थांवर नियंत्रण नको : बौद्धिक सत्रात सूर

sugar industry brainstorming

पुणे : साखर उद्योगातील उपपदार्थांचे नियंत्रण केंद्र सरकारने करू नये, असा सूर येथे आयोजित ‘ब्रेन स्टॉर्मिंग’ (बौद्धिक खल) सत्रात निघाला. पुढच्या आठवड्यात केंद्राला सविस्तर अहवाल देण्याचेही यावेळी ठरले. केंद्र सरकारने ‘शुगर कंट्रोल ऑर्डर २०२४’ जारी करून, साखर उद्योगाकडून हरकती आणि…

संचालकांची मालमत्ता होणार नाही जप्त, कर्जाच्या अटी शिथिल

NCDC Loan eligibility

मुंबई : सहकारी साखर कारखान्यांकडील कर्ज थकित राहिल्यास ते संचालकांची मालमत्ता विकून वसूल करण्याची भयंकर अट राज्य सरकारने अखेर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मागे घेतली आहे. हा सहकारी साखर कारखानदारीसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांना राज्य…

… तर ‘साखर आयुक्तालय’ नावाची पाटी फोडणार : पाटील

Raghunath Patil warning

पुणे : ‘साखर आयुक्तालया’चे नाव बदलून ‘ऊस भवन’ किंवा ‘ऊस आयुक्तालय’ करण्याची मागणी आम्ही केली आहे, त्याची पूर्तता न झाल्यास सध्याची ‘साखर संकुल’ ही पाटी फोडून टाकणार आणि तेथे नवी पाटी बसवणार, अशा इशारा रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेचे…

शेतकरी संघटनेचा १ ऑक्टो.चा अल्टिमेटम, अन्यथा हंगाम रोखणार

RAGHUNATH DADA PATIL

पुणे : रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारला १ ऑक्टोबर २०२४ ची मुदत दिली आहे. मागण्या मान्य न झाल्यास, आगामी गळीत हंगाम होऊ न देण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे…

‘विठ्ठल’चा ३५०० रु. दर : अभिजित पाटलांची घोषणा

Abhijit Patil, Viththal sugar

सोलापूर : सरकारकडून भरघोस मदत मिळालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आगामी हंगामासाठी ३५०० रूपये एवढ्या विक्रमी ऊस दराची घोषणा करून साखर उद्योगात खळबळ उडवून दिली आहे. विधानसभा निवडणुकीचे टायमिंग त्यांनी साधल्याची चर्चा आहे. कारखान्याच्या रोलर…

साखर उद्योग सर्वांचाच लाडका, मग एवढी परवड का?

Bhaskar Ghule Column

मी साखर कारखाना बोलतोय – 11 साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले. या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू…

‘यूपीआयच्या’ यशानंतर कृषी कर्जांसाठी ‘यूएलआय’

Kakirde Article on ULI

प्रा. नंदकुमार काकिर्डे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी कृषी कर्जामध्ये सुलभता निर्माण व्हावी म्हणून युनिफाईड लेंडिंग इंटरफेस (युएलआय) ही नवी एकीकृत कर्ज वितरण प्रणाली सुरू केली आहे.…

Select Language »