Category Headlines

imp happenings to be treated as headlines

दिवाळीच्या मुहूर्तावर पेटणार कारखान्यांची धुराडे!

पुणे : राज्यातील यंदाचा २०२५-२६ गळीत हंगाम हा १५ दिवस अगोदरच सुरू होणार असल्याने उस उत्पादक शेतकरी आणि राज्यातील सर्व कारखानदारांना यामुळे दिलासा मिळणार आहे. गतवर्षी गळीत हंगाम हा १५ ते २० दिवस लांबणीवर पडला होता, यामुळे शेतकरी व कारखानदारांचेही…

साखर कारखाने कृषी प्रक्रिया केंद्रे व्हावीत : मराठे

State level Sugar Conference by Vikhe Patil Chair in Pune University

डॉ. विखे पाटील सहकार अध्यासनातर्फे पुणे विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय परिषदेत वैचारिक मंथन पुणे : साखर कारखान्यांचे अर्थकारण मजबूत करायचे असेल, तर ते वर्षभर चालायला हवीत, त्यासाठी ते केवळ साखर किंवा उपपदार्थ उत्पादक न राहता, त्यांचे रूपांतर कृषी प्रक्रिया केंद्रांमध्ये (ॲग्रो…

साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे : अनिल कवडे

Anil Kawade IAS

पुणे : साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे आहेत. शेतकरी व गावे समृद्ध करण्याची संधी साखर उद्योगाला मिळाली आहे. संचालकांनी या संधीचे सोने करायला पाहिजे. कारखाना किती कोटींची उलाढाल करतो, यापेक्षा आपण किती शेतकऱ्यांचे कल्याण करतो हे मोलाचे असते. त्यामुळे…

सहकाराच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ

Mangesh Titkare writes on MCDC's 25th Anniversary

              महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सन २०२५  हे रौप्य महोत्सवी वर्ष. आज २८ ऑगस्ट 2025 रोजी महामंडळाची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पंचवीस वर्षांच्या काळात या संस्थेमध्ये सहकार क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरे पाहिली. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख…

कर्जाचा हप्ता थकल्यास संचालकांचीही मालमत्ता जप्त होणार

NCDC

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी एक महत्त्वाचे धोरण जाहीर केले आहे. आता कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ फक्त एका हप्त्याची कर्जाची थकबाकी झाल्यास बरखास्त केले जाणार आहे. साखर कारखान्यांच्या वाढत्या अनुत्पादक कर्जाला (NPA) आळा घालण्यासाठी सरकारने…

पुढील हंगामावर दृष्टिक्षेप : अनुकूलता आणि आव्हाने

मुद्देसूद सखोल विश्लेषण भारताच्या साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने 2024-25 हंगामात तब्बल ८.५ कोटी मेट्रिक टन ऊस गाळप केला. 2025-26 मध्ये हा आकडा तब्बल ११.१ कोटी मेट्रिक टनांवर जाण्याचा अंदाज आहे. मात्र, या प्रभावी आकड्यांआड प्रदेशनिहाय तीव्र विरोधाभास दडलेला आहे. चला तर पाहू या…

Maharashtra’s Sugar Industry: A Tale of Triumph and Challenges

As India’s sugar powerhouse, Maharashtra’s 207 factories crushed over 85 million MT of sugarcane in 2024-25, with projections soaring past 111 million MT for 2025-26. But behind these impressive numbers lies a story of stark regional contrasts. Let’s dive into…

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना *सर्वोत्कृष्ट ऊस विकास* पुरस्काराने सन्मानित

पुणे: वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन, पुणे (विस्मा) या संस्थेचा   “सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्काराने” श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि, श्रीनाथनगर, पाटेठाण, या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री  बाबासाहेब पाटील, विस्माचे अध्यक्ष, बी. बी. ठोंबरे तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे…

उपपदार्थांबाबत नवे धोरण सरकारला सादर : साखर आयुक्त सालीमठ

Siddharam Salimath, Sugar Commissioner

पुणे : महाराष्ट्राच्या साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि शाश्वत भविष्यासाठी महत्त्वाचे धोरणात्मक बदल आवश्यक असल्याचे प्रतिपादन साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (WISMA) पुणे येथे आयोजित तांत्रिक चर्चासत्र व पुरस्कार सोहळ्यात केले. एक लाख कोटी रुपयांची उलाढाल…

एफआरपी वाद सर्वोच्च न्यायालयात

Dilip Patil Expert Column

महाराष्ट्रातील साखर उद्योगात ज्याची नेहमी चर्चा असते तो  ऊस एफआरपी देयकांचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. राज्य सरकारने दोन हप्त्यांत एफआरपी देण्याची व्यवस्था मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर, सरकारने विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल करून अंतिम निर्णय मागितला आहे. या…

Select Language »