साखर उद्योगाचा गाळप हंगाम सरासरी ११० दिवस; आव्हाने कायम!

मुंबई : यंदाचा ऊस गाळप हंगाम सरासरी फक्त ११० दिवस चालला असला तरी साखर उद्योगासमोरील आर्थिक संकट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. साखर आयुक्तालयाने २४ मार्चपर्यंतची आकडेवारी जाहीर केली असून, राज्यात आतापर्यंत ९८.८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या…









