Tag sugar industry news

साखर पट्ट्यात कोण बाजी मारणार?

Maha assembly elections

भागा वरखडे …………..विदर्भ आणि कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत साखर कारखानदारांचाच वरचष्मा असतो. पूर्वी काँग्रेसचे आणि अलीकडच्या २० वर्षांत शरद पवार यांचे साखर पट्ट्यात वर्चस्व होते. गेल्या पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाने अनेक साखर कारखानदार फोडून…

केंद्राच्या मदतीने घोडगंगा कारखाना सुरू करणार : अजित पवार

Ajit Pawar

शिरूर : “रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची गरज असून, केंद्राच्या मदतीतूनच ‘घोडगंगा’ला कर्ज मिळू शकते. या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार येणार असून, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून पुढील हंगामापासून घोडगंगा…

शरद पवारांनी साखर कारखाना होऊ दिला नाही : अजितराव घोरपडे

AJITRAO GHORPADE

सांगली : कवठेमहांकाळचा कारखाना आर. आर. पाटलांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मल्टीस्टेट केला व बंद पाडला. त्यानंतर आम्ही कवठेमहांकाळ येथे काढत असलेला साखर कारखानाही आर. आर. पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच कामाच्या निविदा भरल्या, शरद पवारांनी अधिकाऱ्यांना दम देऊन कारखाना होवू दिला नाही. त्यामुळे…

दीडशेवर गाळप परवान्यांचे वितरण

sugarcane Crushing season

पुणे : यंदाच्या ऊस गाळप हंगामाने वेग घेतला असून, साखर आयुक्तालयाने आजवर दीडशेवर गाळप परवान्याचे वितरण केले आहे.विशेष म्हणजे विकास शाखेने १५ नोव्हेंबर रोजी शासकीय सुटी असतानाही, कामकाज करत ऊस गाळपासाठीच्या दाखल प्रस्तावांचा निपटारा केला. नव्याने ४० साखर कारखान्यांना ऑनलाइनद्वारे…

ऊसतोड मजुरांच्या मतदानासाठी उपाययोजना करा : हायकोर्ट

Sugarcane Cutting Labour

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सुमारे १२ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगार विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या कायदेशीर हक्कापासून वंचित राहू नयेत, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.यासंदर्भात केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाला द्यावेत, या मागणीसाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान तात्पुरत्या…

घोडगंगा कारखान्याला निधी मिळू दिला नाही : खा. सुप्रिया सुळे

Supriya Sule

शिरूर : आ. अशोकबापू पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी गद्दारी करण्याचा नकार दिला आणि शरद पवारांसोबत निष्ठेने राहिले म्हणून त्यांच्या रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला निधी मंजूर असतानाही मिळू दिला नाही, असा आरोप करताना खा. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित…

मतदान महत्त्वाचेच, पण पोटदेखील महत्त्वाचे; गाळप हंगाम अखेर सुरू

Sugarcane Crushing

पुणे : महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अखेर मंत्री समितीच्या निर्णयाप्रमाणे १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. साखर आयुक्तांनी पात्र कारखान्यांना ऑनलाइन गाळप परवान्यांचे वाटप सुरू केले आणि मतापेक्षा पोट अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. मात्र २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक…

‘घोडगंगा’चे हक्काचे पैसे कसे मिळत नाहीत तेच पाहतो : पवारांचा इशारा

SHARAD PAWAR RALLY SHIRUR

पुणे : अशोक पवार यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्या, मग मी पाहतो रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखान्याचे हक्काचे पैसे थांबतात ते…., असा खणखणीत इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला. शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे…

गाळप परवाने त्वरित द्या : साखर महासंघाची आग्रही मागणी

Mahasugar Logo

पुणे : राज्य सरकारच्या मंत्रिसमितीच्या निर्णयानुसार ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू करायचा असल्याने, त्यापूर्वी सर्व अर्जदार साखर कारखान्यांना गाळप परवाने त्वरित द्यावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे…

गळीत हंगाम ठरल्याप्रमाणे १५ पासून सुरू होणार : संजय खताळ

Sanjay Khatal IAS

पुणे : महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिसमितीने सर्व बाबींचा विचार करूनच, २०२४-२५ चा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आजतागायत काहीही बदल झालेला नाही. सरकारकडून आजपर्यंत (१४ नोव्हेंबर) कोणत्याही नव्या सूचना नाहीत, त्यामुळे हा गळीत हंगाम शासनाच्या…

Select Language »