यशवंत गांधी यांचे निधन

अहिल्यादेवीनगर : अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी चिफ इंजिनिअर यशवंत गोविंद गांधी यांचे अल्पश: आजाराने नुकतेच दु:खद निधन झाले आहे. शुगरटुडे च्या वतीने कै. गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

अहिल्यादेवीनगर : अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी चिफ इंजिनिअर यशवंत गोविंद गांधी यांचे अल्पश: आजाराने नुकतेच दु:खद निधन झाले आहे. शुगरटुडे च्या वतीने कै. गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
प्रा नंदकुमार काकिर्डे * 31 मार्च 2025 अखेरच्या वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची आर्थिक कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. या सर्व बँकांनी 1.78 लाख कोटी रुपये नफा मिळवला. त्यामुळे केंद्र सरकारला लाभांशापोटी मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. या ऐतिहासिक कामगिरी मागील कारणांचा…

बुलढाणा : कारखान्याने मोठमोठे आमिष दाखवून शेतकऱ्यांचा ऊस आणला. उसाची साखर केली, साखरेचे करोडो रुपये वसूल केले; परंतु शेतकऱ्यांचे करोडो रुपये गेल्या ५ महिन्यांपासून थकीत आहेत, या पैशांसाठी कारखान्यावर हेलपाटे मारूनही कारखाना प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जवळपास…

सातारा : भुईंज येथील किसनवीर कारखान्यातील सेवानिवृत्त झालेल्या तब्बल ९४ कामगारांच्या हाताला सध्या रोजगार नसल्याने त्यांची आर्थिक विवंचना सुरू आहे. यासंदर्भात कारखाना प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील या कर्मचाऱ्यांची थकित बाकी देण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.…

औसा : तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढल्याने उसाचा पुरवठा त्याच प्रमाणात होणे गरजेचे होते. यासाठी संचालक मंडळाने सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सल्ल्याने २५ हार्वेस्टर उपलब्ध करून घेतले आहेत. त्यामुळे मजूर टंचाईवर…

याचिकाकर्त्यांकडून कार्यक्षेत्रातील गावोगावी बैठकांचे आयोजन मोहोळ (सोलापूर) : ज्या जनतेने भरभरून प्रेम दिले तीच जनता पेटून उठण्याआधी खासदार धनंजय महाडिक यांनी मल्टीस्टेटचा निर्णय बदलून भीमा सहकारी साखर कारखाना पूर्ववत करून सभासद शेतकरी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी याचिकाकर्ते समाधान…

अवकाळी पावसाचा परिणाम लातूर : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे अहमदपूर तालुक्यातील सुमारे ५ हजार हेक्टर ऊस पिकाला जीवदान मिळाल्याचे चित्र आहे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यात यावर्षी उसाचे क्षेत्र वाढल्याचे आकडेवारीवरून…
ट्वेंटीवन शुगर्स कारखानाचे सरव्यवस्थापक सुभाष सुरवसे यांचे आश्वासन लोहा : तालुक्यातील ट्वेंटीवन शुगर हा कारखाना भविष्यात अधिकाधिक कार्यक्षमतेने, निर्धोक पद्धतीने चालवला जाईल. शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव देण्यासोबतच परिसरातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. कारखाना परिसरात तरुणाच्या हाताला…
डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचा २५ ला पुण्यात सन्मान सोहळा पुणे : डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटना (महाराष्ट्र) च्या वतीने दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने…

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रणीत आणि पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील जय भवानीमाता पॅनलने मोठा विजय मिळवला. विरोधी छत्रपती बचाव पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. जाचक कारखान्याचे नवे अध्यक्ष असणार, असे आता स्पष्ट झाले…