अनेक अडचणींवर मात करत यंदाचा गळीत हंगाम समाधानकारक
महाराष्ट्रात 169 साखर कारखान्यांचे गाळप आटोपले पुणे : केंद्र सरकारचा इथेनॉलबाबतचा उशिराचा निर्णय, साखरेचे निरूत्साही करणारे दर, कमी पाऊस, कमी ऊस क्षेत्र, राज्य बँकेने घटवलेली पत… अशा प्रतिकूल परिस्थितीतही यंदा ऊस गळीत हंगाम समाधानकारक राहिला आहे. त्याबद्दल ‘शुगरटुडे’चा महाराष्ट्रातील साखर…