Tag sugarcane news

कर्नाटक, तमिळनाडूत विशेष हंगामाची शक्यता

पुणे : दक्षिण कर्नाटकात व तमिळनाडूत उसाच्या वाढत्या लागवडीमुळे पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे, त्यामुळे या दोन्ही राज्यांतील काही कारखाने आपला विशेष हंगाम जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सुरू करण्याची शक्यता इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केली…

१२ लाखांची साखर परस्पर विकली; गुन्हा दाखल

भोकरदन : तब्बल १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहच न करता परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका ट्रान्सपोर्टचालकावर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात हातकणंगले येथील एका व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.…

राज्यातील गाळप हंगाम समाप्त; साखर उत्पादनात घट

Sugar Prices

पुणे : राज्यातील अंतिम टप्प्यात असलेला गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ते तब्बल ३० लाख टनांनी घटल्याचे स्पष्ट होते. अवकाळी पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे…

पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी देशमुख

Avinash Deshmukh. Jt Director Sugar

पुणे : पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी अविनाश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  निलिमा गायकवाड यांची पणन संचालनालयातील पणन सह संचालक पदावर अचानक बदली करण्यात आल्याने त्यांचा साखर सहसंचालकपदाचा अतिरिक्त पदभार साखर आयुक्तालयातील सह संचालक (उपपदार्थ) देशमुख यांच्याकडे देण्यात आला…

‘श्री विघ्नहर’ वगळता राज्याचा गळीत हंगाम आटोपला

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : जिल्ह्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना वगळता, महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांचा २०२४-२५ चा ऊस गळीत हंगाम संपला आहे. साखर आयुक्तालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात यावेळी ८० लाख ७६ हजार मे. टन साखर उत्पादित झाली आहे. राज्यात २०० साखर कारखान्यांनी…

खुलताबाद तालुक्यात तीन एकरांतील ऊस जळून खाक

burned Sugarcane field

खुलताबाद : तालुक्यातील टाकळी राजेराय येथील काटशिवरी भागात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जवळपास तीन एकरांतील ऊस, पाइप, ठिबक आणि दोन हजारांवर बांबू जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास घडली. काटशिवरी भागात अय्युब मेहताब पटेल, गुलाब हुसेन…

बांध कोरण्यातील आनंद!

Shekhar Gaikwad ARTICLE SERIES

–शेखर गायकवाड महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांची सुमारे दोन डझनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची निरीक्षण नजर साहित्यिक कलाची आहे आणि ते समाजातील अपप्रवृत्तींना चिमटे काढत, विविध लेखन प्रांतात…

बगॅस : आणखी वाढवू शकतो कारखान्यांची श्रीमंती!

Bagasse

हमखास उत्पन्नाचा स्रोत, त्याच्या बहु उपयोगितेकडे दुर्लक्ष नको! श्रीकांत शिंदे साखर कारखान्यात साखर निर्मिती करताना इतर उपपदार्थ निर्माण होतात. उसामध्ये 12 टक्के साखर, 30 टक्के बगॅस, 50 टक्के पाणी, 4 टक्के प्रेस मड व 4 टक्के मळी तयार होते. सर्व…

मल्टिफीड डिस्टिलरीज क्रांतिकारी ठरणार

Multifeed Distillery

अविनाश देशमुख महाराष्ट्रातील साखर उद्योग हा राज्याच्या कृषी आणि औद्योगिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. महाराष्ट्रातील प्रचंड ऊस उत्पादनामुळे, भारताच्या साखर उत्पादनात राज्याचा मोठा वाटा आहे. परंतु, साखरेच्या किमतीतील चढ-उतार, अतिरिक्त उत्पादन आणि पर्यावरणीय समस्या यांसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि…

उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर करावा : जयंत पाटील

इस्लामपूर : शेतकऱ्यांनी उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर करण्याचे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. राजारामबापू कारखान्यावर राजारामबापू साखर कारखाना, अॅग्री कल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (केव्हीके, बारामती) व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय, पुणे) यांच्यातर्फे आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते…

Select Language »