ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा – थोरात

१५० रुपयांची एफआरपी वाढ फसवी कराड : सध्या शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांना उसाला प्रति टन ४००० रुपये दर मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने काही पावले उचलली पाहिजेत. कसल्याही परिस्थितीत काटामारी थांबली पाहिजे. ऊस तोडणी व वाहतूक…












