तुकडा तांदुळ निर्यात बंदीचे कारण इथेनॉल तर नाही ?

केंद्र सरकारने 8 सप्टेंबर 2022 रोजी तुटलेल्या तांदळाच्या (तुकडा तांदूळ) निर्यातीवर निर्बंध लादले. खरीप हंगाम आणि तांदळाच्या किमतीत झालेली वाढ यासह सरकारने असे का केले याविषयी अनेक सिद्धांत मांडले जात आहेत. पण काही तांदूळ निर्यातदारांच्या दाव्यानुसार, यामागचे कारण इथेनॉल आहे.…