केंद्राच्या धोरणामुळे साखर निर्यातीवर परिणाम : अजित पवार

सागर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन जालना : केंद्राच्या धोरणात सातत्य नाही, त्यामुळे साखर निर्यातीवर परिणाम होत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. सागर सहकारी कारखान्याच्या ६० हजार लीटर क्षमतेच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन पवार यांच्या हस्ते…











