Category Headlines

imp happenings to be treated as headlines

साखर कामगारांना चांगले पगार द्या – जयंत पाटील

Jayant Patil

कोल्हापूर : सहकारातील कुशल अधिकारी व कामगारांना चढा पगार देऊन खासगी साखर कारखानदार स्वत:कडे खेचत आहेत. साखर कामगारांना मर्यादित पगार देत असल्याने सहकारी साखर उद्योगांकडे तरुण वळत नाहीत. त्यामुळे शहरी उद्योगांच्या बरोबरीने शक्य नसले, तरी किमान ग्रामीण उद्योगाचे तुलनेत चांगले…

सरकारी नोकऱ्यांऐवजी स्वीकारली साखर कारखान्यांची सेवा

Bhaskar Ghule Column

मी साखर कारखाना बोलतोय- 2 ऊस पिकाने, अर्थात साखर उद्योगाने ग्रामीण भागाच्या लोकजीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले, त्यांची क्रयशक्ती वाढल्याने अर्थव्यवस्था वाढीला त्यांचा अधिक हातभार लागू लागला. हे परिवर्तन घडवणारा कोण आहे, तर तो साखर कारखाना. श्री.…

गाळप हंगामासाठी १ नोव्हेंबरचा मुहूर्त?

Sugarcane co-86032

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री समितीची बैठक येत्या मंगळवारी वा बुधवारी होणार असून, यंदाचा गाळप हंगामासाठी १ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित होण्याची शक्यता आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘शुगरटुडे’शी बोलताना १ नोव्हेंबरच्या मुर्हूताला दुजोरा देतानाच, अंतिम निर्णय…

‘वारणा’कडून बुलेट गाडी आणि विदेशवारीचे बक्षीस

Vinay Kore, MLA

कोल्हापूर : मार्चसाठी ऊस नोंद करून मार्चमध्येच ऊस गळीतास पाठविणाऱ्या ‘भाग्यवंत’ शेतकऱ्यांना बुलेट मोटरसायकल बक्षीस आणि परदेश दौऱ्याची संधी मिळेल, अशी घोषणा वारणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. वारणानगर येथील श्री तात्यासाहेब कोरे…

रिकव्हरी काढणाऱ्या मशीनची सक्ती करा : ‘अंकुश’चे साखर आयुक्तांना निवेदन

ANDOLAN ANKUSH

पुणे : साखर कारखान्यांच्या रिकव्हरी चोरीवर अंकुश ठेऊ शकणारे व शेतकऱ्यांच्या उसाची खरी रिकव्हरी दाखवणारे केन सॅम्पलिंग मशीन बसवणे या हंगामापासून कारखान्यांना सक्तीचे करावे व या मशीनवर येणाऱ्या रिकव्हरी नुसार उसाचा दर शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी करणारे निवेदन आंदोलन अंकुश…

हरितक्रांतीचे जनक

MS Swaminathan

..भागा वरखडे भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. अजूनही ५९ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीला प्राधान्यक्षेत्राचा दर्जा असला, तरी तिच्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष होते. शेतीसंबंधी अनेक धोरणे आखण्यात आली, तरीही निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात शाश्वत उत्पन्नाचा कोणताही मार्ग अजून तरी…

बारामती ॲग्रोला अंतरिम दिलासा

MLA Rohit Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीचा बारामती अ‍ॅग्रो औद्योगिक प्रकल्पाकडून मोठय़ा प्रमाणात पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे, हा प्रकल्प बंद करण्याच्या नोटिशीला दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) शुक्रवारी उच्च न्यायालयाकडे…

‘राजाराम’च्या कार्यक्षेत्रात ५५ नवीन गावांचा समावेश

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा ठराव कारखान्याच्या वार्षिक सभेत मंजूर करण्यात आला. या निर्णयाने कार्यक्षेत्रात ५५ नवी गावे जोडली जाणार आहेत. कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार अमल महाडिकयांनी सभेत आगामी १८ महिन्यांत सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणीचा…

ऊस वाढीच्या अवस्था, हवामान आणि जमीन

sugarcane growth

– डॉ. बाळकृष्ण जमदग्नी भारतामध्ये काश्मीर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश यासारखे अतिथंड प्रदेश वगळले तर सर्वत्रच उसाची शेती होते. हवामानाच्या आणि शेतीच्या प्रकारानुसार उसाच्या बाबतीत दोन मुख्य भाग आहेत. १. उष्णकटिबंधातील राज्यांचा पट्टा (ट्रॉपिकल – प्रदेश)महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक,…

नॅचरल शुगरकडून २५ टक्के लाभांश

B B Thombare

संस्थापक अध्यक्ष ठोंबरे यांची घोषणा धारशिव – नॅचरल शुगरच्या उत्तम व्यवस्थापनामुळे कारखान्याला चांगला नफा झाल्याने 25 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे.  कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगरला उपपदार्थांच्या माध्यमातून चालू आर्थिक अहवाल वर्षात साखर व स्टील विभागातील तोटा भरून…

Select Language »