Category आणखी महत्त्वाचे

निरा-भीमा कारखान्यावर आत्मक्लेष आंदोलन

Farmers protest

पुणे : येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांनी गाळप उसाचे थकीत बिल मिळण्याबाबत बुधवारी कारखान्याच्या गेटवर पदयात्रा काढून आत्मक्लेष दोन तास आंदोलन केले. लाखेवाडी गावातील जय भवानी मंदिरापासून हे आंदोलन सुरू झाले. निरा- भीमा साखर कारखान्याच्या गेटवर जाण्यासाठी पोलिसांनी…

‘छत्रपती’चे माजी संचालक तात्याराम बापू शिंदे यांचे निधन

Tatyaram Bapu Shinde

पुणे : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे सासरे आणि श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगरचे संस्थापक संचालक, आदर्श शेतकरी तात्याराम बापू शिंदे यांचे रविवारी दु:खद निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे त्यांचा अंत्यविधी झाला. यावेळी…

अवघड दुखणं ट्रकमालकाचं!

Sugarcane Transporting truck

रविवारची साखर कविता गाळपास ऊस वाहतूकीची आहे जरूर, कारखाना करी ट्रकमालकासंगे करार। दर टन दर किलोमीटरने बिल देणार, जवळच्या वाहतुकीने नुकसान होणार ।। मजूर भरती करायची ट्रक मालकाने, पैशाची उचल घ्यायची मुकादमाने। मजूर गोळा करून द्यायचे नगाने, एकट्रक एकच टोळी…

उसाचे बिल न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

farmer suicide

बीड : कारखान्याला ऊस घालून दोन महिने झाले, तरी उसाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे एका शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन केले. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून केलेला व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. तात्यासाहेब हरिभाऊ…

‘राजाराम’च्या अध्यक्षपदी अमल महाडिक

rajaram sugar amal mahadik

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी नारायणराव चव्हाण यांची एकमताने निवड झाली.नूतन संचालक मंडळाची बैठक मंगळवारी झाली आणि अमल महाडिक यांच्या नावाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. श्री छत्रपती राजाराम…

रविवारची साखर कविता

sugarcane worker

कोयता हाती धरुनी कोयता दिसभर।नवरा बायकोने केली मरमर ।।अन् ऊस तोडला हो गाडीभर ।तेव्हा मिळते सांजेला भाकर।। पंधरा दिवसाला होई पगारपानी ।आम्ही आंगठ्याचे आहोत धनी।।उचल फेडून फेडून राजाराणी ।कायमच दशा असे केविलवाणी।। मलई मुकादमाला,वाढे आम्हाला।रात्री पहाटेच्या खेपा घालून त्याला।।दुकानदारांची उधारी,…

आरएसएफमध्ये सुधारणा आवश्यक

forum for intellectuals

पूर्वी साखर कारखाने सी मोलॅसिसपासून प्रक्रिया करायचे ज्याचा साखरेच्या उताऱ्यावर परिणाम होत नव्हता. केंद्र सरकारच्या नवीन महत्त्वाकांक्षी धोरणाप्रमाणे 2025 पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे भारतातील इथेनॉल उत्पादन क्षमता सध्याच्या 700 वरून 1500 कोटी लिटर पर्यंत वाढणार आहे.…

नामवंत सल्लागार आहेर यांचे समर्थ कारखान्यावर व्याख्यान

W R Aher samarth

”शुन्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी जालना : साखर उद्योगतील नामवंत सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र.आहेर यांचे “एकच ध्यास, एकच ध्यास” “शुन्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी”या विषयावरील व्याख्यान समर्थ सहकारी साखर कारखाना…

मारुती महाराज कारखान्याची ४८ पदांसाठी जाहिरात

Maruti Maharaj sugar factory

लातूर : श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याने (बेलकुंड, ता. औसा) ४८ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. त्यासाठी येत्या ६ मे २०२३ पर्यंत अर्ज मागवले आहेत. किमान पाच वर्षे अनुभवाची अट घातली आहे. चिफ इंजिनिअर ते ट्रेनी लिपिकांपर्यंतची…

‘मांजरा’तर्फे अंतिम एफआरपी अदा

FRP for Sugarcane

विलासनगर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून अंतिम एफ.आर.पी. रक्कम ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना अदा करण्यात आली. गाळप हंगाम २०२२ -२३ मध्ये मांजरा कारखान्याने एकूण ५ लाख ५१ हजार ६११ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ४ लाख…

Select Language »