साखर कारखान्यांच्या महसुलात यंदा चांगली वाढ होणार

नवी दिल्ली : साखरेचा मोठा भाग इथेनॉलकडे वळवल्यामुळे चालू आर्थिक वर्षात देशातील साखर कारखान्यांच्या महसुलात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे. 2025 पर्यंत, सरकार दरवर्षी 60 लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवण्याचे लक्ष्य ठेवत आहे. भारतीय साखर कंपन्यांच्या उत्पन्नात आर्थिक वर्ष…











