…तरच साखर उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल होईल : मंत्री गडकरी
लातूर : ऊस उत्पादक शेतकऱ्याने कमीत-कमी पाणी, खत आणिउत्पादन खर्च यातून अधिक उत्पादन मिळवले पाहिजे. शेती हे एक विज्ञान आहे. उद्योग केवळ साखरेपुरता मर्यादित राहू न देता इथेनॉल, इंधन आणि हवाई इंधन याकडे कारखानदारांनी लक्ष दिले पाहिजे. शेतकरी ऊर्जादाता बनल्याशिवाय…










