कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळांना शेतकऱ्यांची पसंती!

गूळनिर्मितीतून वाढता नफा, स्थानिकांना रोजगाराची संधी पुणे : उसाला कारखान्यात मिळणाऱ्या दरापेक्षा गूळनिर्मितीतून अधिकचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळांना प्राधान्य दिले आहे. शेतीतून थेट कच्च्या मालाचे विक्रीयोग्य उत्पादन तयार करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने गाळप केल्याने…










