Tag sugar industry news

श्री संत कुर्मदास कारखान्यात भरती

vsi jobs sugartoday

सोलापूर : प्रतिदिनी १२५० मे.टन गाळप क्षमतेच्या श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्यामध्ये खालील रिक्त पदे भरावयाची असून, अनुभवी व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सविस्तर माहितीसह त्वरीत ssksugar@gmail.com या ई मेलद्वारे पाठविण्यात यावेत, असे आवाहन कारखान प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले…

राज्यात आतापर्यंत ३३६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

पुणे : १ नोव्हेंबर २०२५ पासून राज्यात ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यात सद्यस्थितीत ३३६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. तर ८.२७ टक्के निव्वळ साखर उताऱ्यानुसार २७ लाख ८३ हजार मेट्रिक टन नवे साखर उत्पादन…

लोकमंगल शुगरमध्ये तांत्रिक पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

सोलापूर : लोकमंगल शुगर इथेनॉल ॲन्ड को जन. इंड. लि. फॅक्टरी या साखर कारखान्यातील इंजिनिअरींग व कोजन विभागामध्ये खालीप्रमाणे नमूद करण्यात आलेली रिक्त पदे त्वरित भरावयाचे असून पात्र व तत्सम पदावर काम केलेल्या उमेदवारांनी त्यांचा संपूर्ण बायोडाटा रविवार, दि २१…

शेतीतील कचरा नव्हे, तर ऊर्जेची खाण!

Dilip Patil Expert Column

नाविन्याचा ध्यास आणि जर्मनीची तंत्रवारी: ‘लेहमन-युएमटी’ (Lehmann-UMT) कंपनीला सदिच्छा भेट ११ डिसेंबर २०२५. जर्मनीतील न्युरेमबर्ग शहरातून आमचा प्रवास सुरू झाला. एकूण शिष्टमंडळ मोठे असले, तरी केवळ सात समर्पित ऊर्जा तज्ज्ञांचा (EPC तज्ज्ञ, सल्लागार आणि बायोगॅस प्रकल्प विकासक) एक छोटा गट…

‘जरंडेश्वर’ची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

सातारा : उसाचे खोटे वजन दाखवून कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सची १ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.  याप्रकरणी संदीप सावंत कोरेगाव पोलीस ठाण्यात यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार वजनकाटा कारकुनासह त्याचा…

ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसूती; अहिल्यानगरमधील घटना

अहिल्यानगर : सध्या राज्यात सुरू असलेल्या गाळप हंगामाला वेग आला असून, त्यासाठी ऊसतोड कामगारही आपल्या ऊसतोडीच्या कामात व्यस्त होताना दिसत आहेत. मात्र, अशा वेळेत कळत-नकळत कामगारांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळही मिळत नसतो. या मजुरांकडून कधी स्वतःच्या दुर्लक्षामुळे किंवा स्थानिक…

कर्जबुडव्या कारखान्यांची नावे द्या; कारवाई करण्याचा इशारा

Babasaheb Patil, Cooperation Minister

कराड ः राज्यातील काही सहकारी साखर कारखाने कर्जे घेतात. त्या कर्जाची रक्कमही मोठी असते. मात्र, त्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे कारखाने डबघाईला येऊन कर्ज बुडवतात, यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा कारखान्यांवर आम्ही कारवाई करतच आहोत. आणखी काही कर्जबुडव्या कारखान्यांची नावे असतील…

कोल्हापूर जिल्ह्यात ३२ एकरांतील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

कोल्हापूर : तब्बल २० एकरांतील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाल्याची घटना कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे सोमवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास घडली. या आगीत एकूण ४५ शेतकऱ्यांचे २० लाखांहून अधिक नुकसान झाले. दरम्यान, उसाला आग लागण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी मात्र…

ऊसतोड पैशाच्या वादातून महिलेचा खून; आरोपी अटकेत

Cheating case

जालना : भोकरदन तालुक्यातील खडकी येथे शनिवारी (दि.६) ऊसतोडीच्या पैशाच्या वादातून एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. उषाबाई भास्कर सदाशिवे (वय ४०, रा. खडकी, ता. भोकरदन जि. जालना), असे मृत महिलेचे नाव आहे. शरद शिवाजी राऊत (रा.चांधई…

त्या कारखान्यांकडे ऊस न टाकण्याचे शेट्टींचे आवाहन

RAJU SHETTI

सोलापूर : या हंगामात उसाची कमतरता जाणवणार असून फक्त १० फेब्रुवारीपर्यंतच कारखाने सुरू राहतील. त्यामुळे ज्या कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही, त्या कारखान्यांकडे ऊस टाकू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले.…

Select Language »