Tag sugar industry news

हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस दर जाहीर करा; शेतकरी संघटना आक्रमक

sugarcane FRP

रायबाग (बेळगाव)  :  गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी अद्याप राज्यातील कोणत्याही साखर कारखान्याने ऊस बिलाची घोषणा केलेली नाही. ऊस बिलाची घोषणा केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा शेतकरी संघटनेनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी रायबाग तहसीलदार महादेव सनमुरे यांना शेतकरी…

मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करा ; उत्पादन वाढीसाठी लागेल ती मदत करणार

 राजगड कारखाना क्षेत्रातील ऊसउत्पादकांना संग्राम थोपटे यांचे आश्वासन भोर : राजगड सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्याचे आवाहन  कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी  केले आहे. अनंतराव थोपटे महाविद्यालयातील हॉलमध्ये आयोजित केलेल्या ऊस…

लोकशक्ती शुगरमध्ये थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

सोलापूर : अत्याधुनिक प्रति दिन ३५०० मे. टन गाळप क्षमता, १४ मे. वॅट सहविज निर्मीती प्रकल्प असलेल्या लोकशक्ती शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रिज् लि., या कारखान्यात हंगामी व कायमस्वरुपी खालील नमुद केलेल्या जागा त्वरित भरावयाच्या आहेत. तरी प्रत्यक्ष त्या पदावर किमान…

१५२ कारखान्यांकडूनच शंभर टक्के एफआरपी अदा

FRP of sugarcane

पुणे : गतवर्षीचा साखर हंगाम संपला असला तरी राज्यातील ४८ कारखान्यांकडे अद्यापही २५१ कोटी रुपयांची एफआरपी थकली असून,  राज्यातील तब्बल १५२ कारखान्यांनीच शंभर टक्के एफआरपी दिली आहे. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गतवर्षी राज्यात…

महावितरणचा निष्काळजीपणा; तब्बल १४ एकर ऊस जळाला

burned Sugarcane field

पूर्णा : ऊस तोडणीचा हंगाम अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असतानाच पूर्णा तालुक्यातील कळगाव शिवारातील उभ्या असलेल्या सहा शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत तब्बल १४ एकरांवर ऊस जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास दरम्यान घडली. यामध्ये…

काटमारीच्या मुद्यावरून थोरातांकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!

संगमनेर : काटमारीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांचे बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांचा काटा मारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर कारवाई करणार असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी काटामारी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई…

काटामारी मान्य; मग कारवाई का नाही ?

RAJU SHETTI

राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल कोल्हापूर  : काटामारीचे अस्तित्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मान्य केले. मग त्यांनी संबंधित कारखान्यांवर कारवाई का केली नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची…

काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार : मुख्यमंत्री

devendra fadanvis

अहिल्यानगर : राज्यातील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आम्ही कारखान्यांच्या नफ्यातील मदत मागितली होती, परंतु काही साखर कारखाने मालकांनी याला विरोध केला. काही लोक या आपत्तीचे राजकारण करत आहेत. साखर कारखान्यांना म्हटले की, तीस-तीस हजार कोटी रुपयांचे व्यवहार होत आहे. दहा हजार…

देशातील पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Amit Shah at Pune

कोल्हे कारखान्याच्या या प्रकल्पामुळे साखर उद्योगाला दिशा : अमित शहा अहिल्यानगर :सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संजीवनी ग्रुप यांचा देशातील पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस अर्थात सीएनजी प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्यूअल या दोन्ही ऐतिहासिक प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी दुपारी…

डिस्टिलर्स असोसिएशनच्या कार्यकारी मंडळावर डॉ. राहुल कदम यांची नियुक्ती

Dr. Rahul Kadam, CMD Udagiri Sugar

पुणे : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे (Udagir Sugar & Power Ltd.) चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांची दी डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (The Distillers’ Association of Maharashtra, Mumbai) च्या कार्यकारी मंडळात सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात…

Select Language »