सोलापुरातील कारखानदारांनी शेतकऱ्यांचे थकवले ७० कोटी!
थकित बिलासाठी रयत क्रांती शेतकरी संघटना आक्रमक सोलापूर : जिल्ह्यातील काही साखर कारखानदारांनी उस उत्पादक शेतकऱ्यांचे अद्याप ७० कोटी रुपये थकविल्याचा आरोप रयत क्रांती शेतकरी संघटनेने केला आहे. या थकित ‘एफआरपी’साठी रयत क्रांती शेतकरी संघटना आक्रमक झाली असून पुढील आठवड्यापासून…












