Tag sugar industry news

राज्यात ८१ लाख टन साखर उत्पादन, गाळप हंगाम अखेर संपला

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या परवाच्या घोषणेबरोबरच राज्यातील साखर हंगाम अखेर आटोपला असून, सुमारे ८१ लाख टन (८०.९४८) साखर उत्पादन झाले आहे. अनेक अडचणींना तोंड देत सर्वाधिक काळ चालणारा आणि विक्रमी गाळप करणारा श्री विघ्नहर कारखाना एकमेव ठरला…

संरचनात्मक सुधारणा आणि धोरणात्मक हस्तक्षेप करण्याची वेळ

P G Medhe Article on Sugar industry revitalization

महाराष्ट्रातील ग्रामीण आर्थिक परिवर्तनाचे एकेकाळी एक शक्तिशाली इंजिन असलेला सहकारी साखर उद्योग सध्या अभूतपूर्व आव्हानांना तोंड देत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या सामुदायिक मालकी आणि लोकशाही शासन व्यवस्थेत रुजलेले, अनेक सहकारी साखर कारखाने आता हळूहळू खाजगी मालकीकडे वळत आहेत. काही प्रकरणांमध्ये बाजार शक्तींमुळे…

A Call for Structural Reforms and Policy Intervention

P G Medhe's Article

            The cooperative sugar industry, once a powerful engine of rural economic transformation in Maharashtra, is currently facing unprecedented challenges. Rooted historically in community ownership and democratic governance, many cooperative sugar factories are now witnessing…

खांडसरी कारखानदारांना आता १४ दिवसांत ऊस बिल देणे बंधनकारक

Khandsari Sugar industry

गूळ, साखरेच्या खांडसरीला एफआरपी कायदा लागू पुणे : देशात गूळ व साखर तयार करणाऱ्या ३८३ खांडसरी कारखान्यातून शेतकऱ्यांना दिला जाणारा ऊस दर आणि साखर उत्पादनाचा अंदाज लागण्याकरिता यापुढे त्यांना एफआरपी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता खांडसरी कारखानदारांना १४ दिवसांत…

बाळासाहेब थोरात यांच्यावर अध्यक्ष पदाची धुरा

उपाध्यक्षपदी पांडुरंग घुले; एकमताने पदाधिकाऱ्यांची निवड अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या कारखान्याची…

कोल्हापुरी गुळ बंद होण्याच्या मार्गावर

गुऱ्हाळघरांना घरघर; जिल्ह्यात केवळ ९० गुऱ्हाळघरे शिल्लक आहेत कोल्हापूर  : गुन्हाळघरांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या गुळाची जगात ख्याती आहे. मात्र, गुळाच्या दरातील चढ-उतार, मजूर टंचाई व व्यापाऱ्यांच्या मनमानीला शेतकरी कंटाळला आहे. साखर कारखाने हमी भाव देत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी…

‘विघ्नहर’चा हंगाम चालला 167 दिवस

Satyashil sherkar

9,91,101 साखर पोती उत्पादन : चेअरमन सत्यशीलदादा शेरकर पुणे : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६चा गळीत हंगाम संपला आहे. यंदा हा कारखाना तब्बल १६७दिवस चालला आहे. शासनाच्या धोरणामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले तसेच आपल्या कारखान्याचे विस्तारीकरण…

गेवराई तालुक्यात उसाच्या क्षेत्रात दुप्पट वाढ

sugarcane field

जातेगाव : गेवराई तालुक्यात मागील वर्षात पाऊसकाळ चांगल्या प्रकारे झाल्याने यावर्षी उसाचे क्षेत्र दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील धोंडराई, तळणेवाडी, तलवाडा, जातेगाव, टाकरवण या पट्ट्यामध्ये ऊस लागवड जास्त प्रमाणात दया देली आहे. परिणामी क्षेत्र राहिल्याचे दिसते. हा भाग…

सहकार कायद्यात आवश्यक ते बदल करणार – फडणवीस

devendra fadanvis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई : राज्यात सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना एकच कायदा आणि सारखेच नियम लागू आहेत. पण वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांच्या आवश्यकता वेगळ्या आहेत. त्यामुळे वित्तीय संस्था, कृषी प्रक्रिया संस्था अशा प्रत्येक क्षेत्राशी निगडित सहकारी संस्थांसाठी त्या…

दौलत  कारखान्याला कर्जातून मुक्त करण्यात यश

चंदगड : दौलत कारखान्याला जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्त करण्यात यश आले आहे. तासगावकर शुगर्सच्या काळातील शिल्लक एफआरपीही महिनाभरात देणार असल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. हलकर्णी (ता. चंदगड) येथे आज कारखाना कार्यस्थळावर मिल रोलर पूजन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून…

Select Language »