साखर संघाने ऊस दराबाबत संभ्रम निर्माण करू नये : धनाजी चुडमुंगे
Chudmunge of Andolan Ankush warns Sakhar Sangh on FRP issue
Chudmunge of Andolan Ankush warns Sakhar Sangh on FRP issue

महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या ऊस दराच्या ‘एफआरपी’ (Fair and Remunerative Price) देण्यावरून सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने एफआरपीबाबत नवीन खुलासा दिल्याने, नेमकी एफआरपी कशी दिली जावी, साखर कारखान्यांची भूमिका काय…

झुंजूमुंजू झालं आता उजाडलं|चिमणीताईने चिवचिव केलं||उठी उठी लवकरी मम सुता|बाहेर तांबडं फुटलंय आता||१|| कळ्यावर फुलपाखरू डोले|गारव्याने मन आनंदाने फुले||आजीआजोबा फिरुन परतले|मोठीकाकी करी छान नाश्ता तुले||२|| काकांनी देवपुजा अर्चना केली|ताई दादाची पण आंघोळ झाली||बाबांची हाक ऐकू न आली तुला|निघ नां वेळेवर बाळ शाळेला||३|| उठा,स्नान करा,अन नाश्ता…

साखर उद्योगाच्या शाश्वततेसाठी पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधणे आज काळाची गरज बनली आहे. कारखान्यांमध्ये ऊस गाळपानंतर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणाऱ्या बगॅससचा (bagasse) उपयोग केवळ बॉयलर इंधन किंवा खत म्हणूनच मर्यादित राहिलेला आहे. परंतु याच बगॅसचा वापर करून आशियन मशरूमचे उत्पादन केल्यास…

डॉ. बाबासाहेब डोळे यांना ’पेटंट’ छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. बाबासाहेब निवृत्ती डोळे यांना ऊसाच्या चोथ्यापासून (बगॅस) पेनाची शाई बनविण्याच्या रसायनासाठी पेटंट जाहीर झाले आहे. या इको फ्रेंडली शाईचा व्यावसायिक पद्धतीने वितरण…

नवी दिल्ली– भारताचा साखर उद्योग सध्या महत्त्वपूर्ण आर्थिक ताणाखाली असून, साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने इथेनॉल उत्पादन धोरणात तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने केली आहे. इथेनॉल उत्पादन आणि विक्रीशी…
नवी दिल्ली : शेतकऱ्यांना उसाचे बिले ‘एफआरपी’नुसार देताना, साखर कारखान्यांनी ते संबंधित वर्षातील गाळप हंगामातील साखर उताऱ्यावरच निश्चित करावे, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या कृषी विभागाने दिले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार, याविषयी संभ्रम आहे. कारण हंगामात सुरुवातीच्या काळात साखर…

नवी दिल्ली : भारताच्या स्थापत्यकलेच्या क्षेत्रात रोज नवनवीन बदल घडत आहेत, आणि बांधकामाला पर्यावरणास अनुकूल बनवण्यासाठी विविध निर्माण साहित्यांवर प्रयोग केले जात आहेत. याच दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, उत्तर प्रदेशातील नोएडा येथे उसाच्या चिपाडापासून बनवलेल्या बांधकाम साहित्याचा वापर करून…

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या ३ जुलै २०२५ रोजी झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची झलक

पण साखर उद्योग, शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताबाबत बॅलन्स साधावा लागतो नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी उभे आहे, तसेच शेतकऱ्यांनाही योग्य मोबदला मिळावा म्हणून काळजी घेतली जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व्यवहार,…