Tag sugarcane news

या कारखान्यांनी दिली FRP पेक्षा अधिक रक्कम

More than FRP amt

पुणे : शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीची बिले कशी द्यायची, असा प्रश्न काही साखर कारखान्यांना सतावत असताना, राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. एकंदरित १०८ साखर कारखान्यांनी देय एफआरपीच्या शंभर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम अदा केली…

साखर कारखान्यातील राखेपासून मजबूत विटा

Bagasse Ash Bricks

कानपूर- साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारी राख वायू प्रदूषणाचे मोठे कारण आहे, परंतु आता त्यावर पर्यावरणपूरक आणि कायमस्वरूपी उपाय सापडला आहे. राष्ट्रीय शर्करा संस्थेचे माजी संचालक प्रो. नरेंद्र मोहन यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकाने या राखेपासून सुंदर आणि टिकाऊ विटा तयार करण्याची…

…अन्यथा, ‘जरंडेश्वर’विरोधात जनआंदोलन करणार

कुमठे गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांचा इशारा अहिल्यानगर : जरंडेश्वर शुगर मिल आपले मळीमिश्रित पाणी व डिस्टिलरीतील टाकाऊ रासायनिक पाणी तिळगंगा नदीत सोडून कुमठे गावच्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण करून खेळ खेळत आहे. हा खेळ रोखण्याची माझी लोकनियुक्त सरपंच या नात्याने…

Overview of Sugar Season 2024–25: A Year Marked by Severe Adversities

P G Medhe's Article

          The Sugar Season 2024–25 has proven to be exceptionally challenging for Maharashtra’s sugar sector, with multiple adversities converging to create an environment of distress for all stakeholders involved—from farmers and factory workers to sugar mill management and financial institutions.…

१४% साखर उतारा देणारे नवीन ऊस वाण : गडकरी

Nitin Gadkari

नागपूर : ब्राझीलने विकसित केलेल्या नवीन ऊस वाणामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला २५,००० कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, १४ टक्के साखर रिकव्हरी दर असलेल्या नवीन ऊस वाणाच्या…

कुणाची कामगिरी ठरली सरस?

Crushing Season 2024-25 Analysis

पुणे: एकूण उत्पादन आणि साखर उताऱ्याचा विचार करता, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी साखर कारखान्यांवर चांगलेच भारी पडले आहेत. अंतिम गाळप अहवालाचे सखोल विश्लेषण करण्याचा प्रयत्न ‘शुगरटुडे’ने (SugarToday) केला आहे. नेहमीप्रमाणे कोल्हापूर विभागातील साखर कारखाने राज्यात आघाडीवर राहिले आहेत. महाराष्ट्र…

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा : रविकांत तुपकर

लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीप्रश्नी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आता आक्रमक होताना दिसत आहे. यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन केले आहे. यानिमित्त ते लातुरात आले असता येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.…

*समृद्धी* शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असल्याचा अभिमान : घाटगे

जालना : घनसावंगी येथील समृद्धी साखर कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असून तो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना म्हणूनच तो चालविला जातो. याचा आम्हाला अभिमान असल्याचे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी सोमवारी सांगितले. तसेच समृद्धी कारखान्याकडून पहिला हप्ता २५००…

लातूर जिल्ह्यातील पाच हजार हेक्टरवरील ऊस तरारला!

sugarcane control order changed

अवकाळी पावसाचा परिणाम लातूर : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे अहमदपूर तालुक्यातील सुमारे ५ हजार हेक्टर ऊस पिकाला जीवदान मिळाल्‍याचे चित्र आहे, त्‍यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यात यावर्षी उसाचे क्षेत्र वाढल्‍याचे आकडेवारीवरून…

बेळगाव जिल्ह्यात यंदाही ऊसपीक आघाडीवर

sugarcane growth

कृषी खात्याकडून पिकांचे उद्दिष्ट जाहीर बेळगाव : जिल्ह्यामधील यावर्षीही सर्वाधिक एकूण २ लाख ७२ हजार हेक्टरमध्ये ऊस पिक घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी सहसंचालक शिवणगौडा पाटील यांनी दिली आहे. कृषी खात्याकडून दरवर्षी खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांचे उद्दिष्ट नुकतेच जाहीर…

Select Language »