परवानगीशिवाय कारखाने बंद करू नका : साखर आयुक्तांचे आदेश

साखर आयुक्तालयाच्या परवानगीशिवाय गाळप हंगाम बंद करू नये. गाळप बंद करण्याबाबत 15 दिवस आधी प्रसारमाध्यमांतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पूर्वसूचना द्यावी असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.
साखर आयुक्तालयाच्या परवानगीशिवाय गाळप हंगाम बंद करू नये. गाळप बंद करण्याबाबत 15 दिवस आधी प्रसारमाध्यमांतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पूर्वसूचना द्यावी असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.
एफआरपी देण्यात दिरंगाई करणाऱ्या साखर कारखान्यांना आता व्याजासह एफआरपी देण्यापासून सुटका मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण यासंदर्भातील जनहित याजिकेवर सुनावणी दरम्यान केंद्राकडून दाखल प्रतिज्ञापत्रात सव्याज एफआरपी देण्याच्या मुद्द्याचाच पुनरुच्चार करण्यात आलाय. शुगर केन कंट्राेल आॅर्डरमध्ये एफआरपी देण्यास उशीर झाला तर…
महाराष्ट्राने साखर उत्पादनामध्ये यंदाच्या हंगामात देशात सर्वोच्च उत्पादन घेतले असून सिंचन सुविधा वाढतील तसे शेतकरी या पिकाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. बदलत्या हवामानाचा फार मोठा फटका नगदी पिकांना बसत असल्याने हमखास चलन देणारे पीक म्हणून ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढत…
साखर कारखाने शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेत नसल्यानं ऊसाचा प्रश्न गंभीर बनलाय, तर दुसरीकडं चक्क शेतकऱ्याच्या उसाचीच चोरी झाल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यातल्या रामेश्वर इथं घडलाय. शेतकऱ्याचा तब्बल 49 टन ऊस ट्रॅक्टर ड्राइव्हरने स्वतःच्या नावावर दाखवून त्याचं बिल उचललं असल्याचं समोर आलं…
राज्यभरातील विशेषतः मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस प्रश्नी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सचिव डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळ आणि साखर आयुक्ताची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर असल्याचे…
मुंबई : बरेच लोक वजन वाढण्यामागे साखरेला कारणीभूत मानतात. याशिवाय साखरेमुळे अनेक आरोग्याशी संबंधीत प्रश्न उपस्थीत केले गेले आहेत. ज्यामुळे लोकांच्या मनात साखरेबाबत अनेक समज आणि गैरसमज आहेत. परंतु साखर आपल्या शरीरासाठी महत्वाची देखील आहे. त्यामुळे आपण साखर केव्हा आणि…
विजय गायकवाड , मॅक्स महाराष्ट्र वरून साभार ज्या साखर उद्योगाने देशातील शेतकऱ्याला ‘इन्स्टंट मनी’ची सवय लावली, तो साखर उद्योग आता अडचणीत आला आहे. देशातील साखर उत्पादन २४ टक्क्यांनी घटले आहे, असे आकडे थेट इंडियन शुगर मिल असोसिएशनने जाहीर केले आहेत.…
औरंगाबाद: महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील उसाचे जादा उत्पादन पाहता, काही साखर कारखान्यांना त्यांच्या वाटप केलेल्या क्षेत्रातील उत्पादन संपले असले तरी गाळप सुरू ठेवण्यास सांगितले आहे. पिके शेतात राहू नयेत यासाठी कारखाने आणि सरकारकडून पावले उचलली जात आहेत, असे राष्ट्रीय राज्य सहकारी…
महाराष्ट्र 2021-22 हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन पाहत आहे आणि त्याचा सर्वात जवळचा प्रतिस्पर्धी उत्तर प्रदेश खूप मागे आहे. सोमवारपर्यंत, महाराष्ट्रातील 197 कारखान्यांनी 1072.58 लाख टन उसाचे गाळप करून 111.16 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. या हंगामात उत्तर प्रदेशात आतापर्यंत…
यंदा ज्या गतीने ऊसाचे गाळप वाढत आहेत अगदी त्याच गतीने साखर काखान्यांनी सामाजिक उपक्रमही राबलेले आहेत. मध्यंतरी अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे (Sugarcane Labourer) ऊसतोड मजुरांची गैरसोय टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याने मूलभूत सुविधा पुरवल्या होत्या तर आता मजूरांच्या आरोग्य तपासणीचा…
मुंबई : आजारी किंवा अवसायनात निघालेले साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी शासनाने नियम आणि अटींमध्ये बदल करून नवा आदेश जारी केला आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी/ अवसायानात असलेले सहकारी साखर कारखाने व त्याची उपांगे भाडेतत्त्वावर / सहभागीदारी/ सहयोगी तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबतचे निकष…
गोषवाराराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा खेळाडू असलेल्या भारतीय साखर उद्योगाला त्याच्या प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. कोरोना विषाणू (COVID-19) या वाढत्या महामारीमुळे निर्माण झालेला धोका हा सर्वात अलीकडचा आहे आणि त्याचा परिणाम केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील साखर उद्योगातील भागधारक…