Category Headlines

imp happenings to be treated as headlines

एकरी 175 टन ऊस उत्पादन शक्य : डॉ. जमदग्नी

DR. JAMDAGNI BALKRISHNA

सांगली :  योग्यवेळी योग्य निर्णय, काटेकोर नियोजन, एकरी मर्यादित ऊस संख्या आदींबाबत काळजी घेतल्यास एकरी पावणेदोनशे ते दोनशे टनापर्यंत ऊस उत्पादन शक्य आहे, असे प्रतिपादन प्रख्यात ऊसतज्ज्ञ तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठातील निवृत्त प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण महादेव जमदग्नी यांनी…

राजारामबापू सहकारी साखर कारखान्यासाठी 31 पदांची भरती

Election of Rajarambapu Factory

राजारामबापू सहकारी साखर कारखाना (तालुका वाळवा, जिल्हा सांगली) या आय. एस. ओ. ९००१-२०१५ प्रमाणित उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली कार्यरत असणाऱ्या राज्यातील अग्रगण्य कारखान्याच्या साखराळे युनिट नं. १ मध्ये इन्सिनरेशन बॉयलर करिता खालील जागा त्वरीत भरावयाच्या आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपली…

श्री संत कुर्मदास साखर कारखान्यात ६६ पदे भरणार

Sant Kurmdas sugar factory

सोलापूर – श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना लि. सहकार महर्षी गणपतराव साठेनगर, (पडसाळी, ता. माढा, जि. सोलापूर ४१३२०८) येथे कार्यकारी संचालक पदासह तब्बल ६६ पदांसाठी भरती करण्यात येत आहे. प्र. दिनी १२५० मे. टन क्षमतेच्या साखर कारखान्यामध्ये खालील रिक्त…

साखर कारखान्यांच्या महसुलात यंदा चांगली वाढ होणार

sugar factory

नवी दिल्ली : साखरेचा मोठा भाग इथेनॉलकडे वळवल्यामुळे चालू आर्थिक वर्षात देशातील साखर कारखान्यांच्या महसुलात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे. 2025 पर्यंत, सरकार दरवर्षी 60 लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवण्याचे लक्ष्य ठेवत आहे. भारतीय साखर कंपन्यांच्या उत्पन्नात आर्थिक वर्ष…

केनरस : शुद्ध नैसर्गिक रस उत्पादनात महत्त्वपूर्ण संशोधन

Rahul Patil Sangli, sugar technologist

सांगलीच्या तरुण इंजिनिअरची यशकथा/ Weekend Special उसाचा साठवणूक योग्य रस निर्माण करण्याचे, म्हणजे शुगरकेन ज्यूस उत्पादनाचे अनेक प्रयोग झाले. मात्र त्यात भले भले संशोधक अपयशी ठरले. कारण ऊस रसाचे अल्पजीवीपण. उसापासून रस काढल्यानंतर तो त्वरित प्यावा लागतो, अन्यथा अवघ्या काही…

एफआरपी: कल्लाप्पाण्णा आवाडे कारखाना राज्यात नं. 1

Sugarcane FRP

येडेश्वरी ॲग्रोच्या नावावर भोपळा पुणे : यंदाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना, एफआरपीचे आकडेही लक्ष वेधून घेत आहेत. हुपरीच्या (कोल्हापूर) कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात राज्यात आघाडी घेतली आहे. साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार,…

गंगामाई शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या डिस्टिलरीला आग

gangamai fire incidence

औरंगाबाद : औरंगाबाद व नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगामाई शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या डिस्टिलरीला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही, असे डिस्टिलरी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. गंगामाई कॉलनी युनिटपासून अगदी जवळ आहे, तिथे शिफ्ट इंजिनिअर…

मोदी सरकारचे निर्णय साखर उद्योगाच्या फायद्याचे – फडणवीस

fadanvis at sakal conclave

पुणे : मोदी सरकारच्या धोरणांमुळं महाराष्ट्रातला साखर उद्योग ताठ मानेनं उभा आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सकाळ समुहाकडून आयोजित सहकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे आभार मानले.…

सहकारी साखर कारखान्यांची संख्या दोनशेवरून शंभरवर का – अमित शाह

Amit Shah at Pune

इथेनॉल धोरणामुळे ४० हजार कोटींचा शेतकऱ्यांना लाभ पुणे : ”इंधनामध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे ४१ हजार ५०० कोटी रूपयांचे परकीय चलन वाचले, असून त्यातील सुमारे ४० हजार ६०० कोटी रुपयांचा थेट लाभ शेतकऱ्यांना झाला आहे, अशी माहिती…

राजारामबापू कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील

Pratik Jayant Patil

सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतीक जयंतराव पाटील यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये उपाध्यक्षपदी विजयराव पाटील यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत २१ संचालकांची बिनविरोध झाली होती. स्व. राजारामबापू पाटील यांनी…

Select Language »