देशात ४० लाख टन साखर इथेनॉलकडे वळवणार?

पुणे : जागतिक पातळीवरील अनेक संस्थांनी आगामी गळीत हंगामात (२०२५-२६) जगात साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सरकारच्या इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टांमुळे साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनाकडे वळण्यास प्रोत्साहन मिळत आहे. भारत व ब्राझील, इथेनॉल उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.…











