आचारसंहितेपूर्वी त्रिपक्षीय समिती गठीत करा

साखर आयुक्तांनी लक्ष घालण्याची साखर कामगारांची मागणी पुणे : राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांच्या कराराची मुदत संपून ७ महिन्यांचा कालावधी लोटला, तरी ही त्रिपक्ष समिती गठीत करण्याबाबत शासन उदासीन असल्याने चित्र दिसून येत आहे, अशी चिंता व्यक्त करत, विधानसभा…









