ब्लॉग

शेअर मार्केटद्वारे भांडवल उभारणीचा पर्याय निर्माण करा : साखर आयुक्त

राज्यातील साखर कारखानदारीला आर्थिकदृष्ट्या भक्कम करायचे असेल तर, शेअर मार्केटद्वारे भांडवल उभारणीचा पर्याय हाताळण्याची गरज आहे. डिबेंचर्स, आयपीओ, बॉण्ड्स, पब्लिक शेअरद्वारे भांडवल उभारणीसाथी कायद्यात बदल करणे गरजेचे आहे, अशी सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित…

कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज ही पध्दत बंद व्हावी, उत्पन्नातून कर्जाची परतफेड करावी : अनास्कर

पुणे : थकीत कर्जांची उत्पन्नाशी निगडित पुनर्बांधणी करावी, रोखीचे व्यवहार पूर्णतः बंद करण्यात यावेत, कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज ही पध्दत बंद करण्यात यावी, उत्पन्नातून कर्जाची परतफेड करावी, असा सल्ला राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिला. मांजरी येथे वसंतदादा…

साखरेतला गोडवा पवार यांनी राजकारणात आणला : उद्धव ठाकरे

साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे-मुख्यमंत्री वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन पुणे – साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र यावे,…

भारताने निर्यातीला ब्रेक का लावला?

SUGAR stock

यावर्षी 350 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. साखरेचा सर्वाधिक उत्पादक आणि दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार असूनही सरकारने तिच्या निर्यातीवर निर्बंध जाहीर केले आहेत. याचे कारण येथे आहे. गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर पंधरवड्यानंतर, भारताने देशांतर्गत बाजारपेठेतील किमतींवर झाकण ठेवण्यासाठी साखरेच्या निर्यातीवर…

दोनशे फुटांवर दुकान असणारा भारत हा एकमेव देश – शेखर गायकवाड

काळानुसार होणारे बदल भारतीय बाजारपेठेने स्वीकारले आहेत. मला काय हवे ते, ही बाजारपेठच ठरवत असते. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांना ही वैशिष्ट्ये समजली नाहीत. त्यामुळे कोणत्याही बाहेरून येणाऱ्या शक्ती या बाजारपेठेला वळण देऊ शकत नाहीत, असा दावा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष…

साखर निर्यात 9-10 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा

sugar production

मुंबई: प्रतिकूल हवामानामुळे ब्राझीलमध्ये उत्पादन कमी झाल्यामुळे ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगाम 2022 मध्ये देशाची साखर निर्यात सुमारे 9-10 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.Ind-Ra ला SS22 (साखर हंगाम 2022) साठी एकूण निर्यात 9-10 दशलक्ष टनांपर्यंत…

साखर प्रक्रिया उद्योगाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी चर्चासत्र

sugar mill

पुणे: कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे पुणे विभागीय कार्यालय आणि त्याचे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन केंद्र यांच्या वतीने शनिवारी साखर प्रक्रिया उद्योगातील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्यूशन्सचा शोध घेण्यासाठी शहरात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्षमता वाढवणे आणि उर्जेचा वापर कमी करणे हे…

पुण्यात 4, 5 जून रोजी होणार राज्यस्तरीय साखर परिषद

SUGAR stock

पुणे – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या वतीने चार व पाच जून रोजी राज्यस्तरीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे…

दशकापूर्वी बंद पडलेल्या कारखान्यांसाठी शेकडो शेतकरी सरसावले

sugar factory

बंद कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार जवळपास एक दशकापूर्वी बंद पडलेल्या या भागातील सर्वात जुन्या सहकारी साखर कारखान्यांपैकी एकाला पुनरुज्जीवित करण्यासाठी मुरैना जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी हातमिळवणी केली आहे.जेव्हा राज्य नोकरशाहीचा एक भाग कारखान्यातील धातू नष्ट करण्याचा आणि रद्दी म्हणून विकण्याचा प्रयत्न…

बंद कारखाना सुरू करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांचा पुढाकार

sugar factory

जवळपास एक दशकापूर्वी बंद पडलेल्या या भागातील सर्वात जुन्या सहकारी साखर कारखान्यांपैकी एकाला पुनरुज्जीवित करण्यासाठी मुरैना जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी हातमिळवणी केली आहे.जेव्हा राज्य नोकरशाहीचा एक भाग कारखान्यातील धातू नष्ट करण्याचा आणि रद्दी म्हणून विकण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा हे पाऊल…

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा इथेनॉल उत्पादनासाठी जास्त ऊस वळवला

ETHANOL PRICE HIKE

महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, “या वर्षी ब्राझीलमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने भारताला अधिक साखर निर्यात करण्याची संधी मिळाली. परंतु ब्राझीलमध्ये परिस्थिती सुधारली असल्याने आपण इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि अधिक ऊस आणि इतर उत्पादन इथेनॉल मिश्रणासाठी रूपांतरित करणे आवश्यक आहे. सरकारची धोरणेही यासाठी मदत करत आहेत.”

32 कारखान्यांचे गाळप सुरूच

औरंगाबाद : राज्यात अद्यापही 15 लाख टनांच्यावर उसाचे गाळप बाकी आहे. . मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत. (Sugar Factory) यातील मराठवाड्यात उसाच्या तोडीना वेग आल्याने जवळजवळ 50 टक्के कारखान्यांचा गाळप हंगाप संपुष्टात आला आहे. तेथील…

32 कारखान्यांचे गाळप अजूनही सुरूच

sugar factory

औरंगाबाद : राज्यात अद्यापही 15 लाख टनांच्यावर उसाचे गाळप बाकी आहे. . मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत. (Sugar Factory) यातील मराठवाड्यात उसाच्या तोडीना वेग आल्याने जवळजवळ 50 टक्के कारखान्यांचा गाळप हंगाप संपुष्टात आला आहे. तेथील…

वैद्यनाथने माझ्या ऊसाचे पैसे सुद्धा दिले नाही : धनंजय मुंडे

बीड : शेतकऱ्यांनी ऊस लावला, ऊस वाढला, मग अतिरिक्त झाला. मग करायचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला. आपल्या भागातील वैद्यनाथ साखर कारखाना व्यवस्थित चालवू शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न उपस्थित होणार म्हणून मी अंबाजोगाईचा आंबा साखर कारखाना भाडे तत्वावर घेतला.…

बंद साखर कारखाने सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय, शरद पवार यांची ग्वाही

येत्या काही दिवसांत राज्याचे सहकार मंत्री, कामगार मंत्री, कामगार संघटकांचे प्रतिनिधी व संबंधितांची बैठक घेऊन राज्यातील बंद पडलेले सहकारी साखर कारखाने चालू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, या वर्षी उत्तर…

निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी हानीकारक : शरद पवार

Sharad Pawar

अहमदनगर: सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारचे हे धोरण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार…

निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी हानीकारक : शरद पवार

Sharad Pawar

अहमदनगर: सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारचे हे धोरण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार…

मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय : गडकरी

जो मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय, असं माझं मत असल्याचं मिश्किल वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. भंडारा जिल्ह्यातील दोन नेत्यांनी मला फसवून देव्हाडा साखर कारखान्याची मिल माझ्या माथी मारली, असं विधान गडकरी यांनी केलं आहे. तत्कालीन…

जो मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय : गडकरींची मिश्किल टिप्पणी

जो मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय, असं माझं मत असल्याचं मिश्किल वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. भंडारा जिल्ह्यातील दोन नेत्यांनी मला फसवून देव्हाडा साखर कारखान्याची मिल माझ्या माथी मारली, असं विधान गडकरी यांनी केलं आहे. तत्कालीन…

हताश शेतकऱ्याने ऊस पेटवला, नंतर संपवलं स्वत:चं जीवन

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न बीड : जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला असून जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने ऊस पेटवून देत ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.…

राज्यात 20 लाख टन ऊस शिल्लक : फडणवीस

devendra fadanvis

राज्यात २० लाख मेट्रिक टन अतिरिक्त ऊस गाळपाविना शिल्लक असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आळशी शेतकरी म्हणून हिणवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नका, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी…

शेतकऱ्याचे भर उन्हात सहकुटुंब रस्त्यावरच ठिय्या देत आंदोलन

अंबाजोगाई: ऊस तोडीची तारीख नोव्हेंबर महिन्यात होती. सात महिन्यांचा कालावधी लोटला तरी साखर कारखाना ऊस गाळपासाठी नेत नसल्याने अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथील शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह भर उन्हात रस्त्यावर ठाण मांडून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा…

अतिरिक्त ऊस संपेपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवा : सहकार मंत्री

मुंबई – संपूर्ण अतिरिक्त ऊस संपत नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवण्याचे आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आले आहेत. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी उशिराच्या तोडीमुळे वजन कमी भरणार असल्याने तोटा सहन करावा लागणार…

निर्यातीवर निर्बंधाच्या शक्यतेमुळे साखरेच्या शेअरमध्ये मोठी घसरण

नवी दिल्ली: इंधनावरील करात कपात, पोलाद निर्यातीवर कठोर दर लागू केल्यानंतर आणि गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर सरकारने देशातील अन्नधान्य महागाई रोखण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. वृत्तसंस्थांनी मंगळवारी वृत्त दिले की सरकार साखर निर्यात मर्यादित करणार आहे, ज्यामुळे देशांतर्गत किमती…

Select Language »