खा. धनंजय महाडिक

(आजचा वाढदिवस) राज्यसभा सदस्य, भाजपचे कोल्हापुरातील तरुण नेते धनंजय महाडिक यांचा 15 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ (SugarToday Magazine) च्या वतीने खूप खूप शुभेच्छा.

(आजचा वाढदिवस) राज्यसभा सदस्य, भाजपचे कोल्हापुरातील तरुण नेते धनंजय महाडिक यांचा 15 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ (SugarToday Magazine) च्या वतीने खूप खूप शुभेच्छा.

महाराष्ट्राचे माजी मंत्री, माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांचा १४ जानेवारी रोजी वाढदिवस, त्यांना SugarToday (शुगरटुडे) Magazine च्या वतीने खूप खूप शुभेच्छा. लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे.

पुणे : कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सांगली-कडेगांव येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. रुपये 2 लाख 51 हजार, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने (VSI) 2021-22…

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील सोपानराव शेरकर यांचा १२ जानेवारी रोजी वाढदिवस. SugarToday Magazine च्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा.

मकई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय दिगंबरराव बागल यांचा १२ जानेवारी रोजी वाढदिवस, SugarToday Magazine च्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा.

गुरुग्राम : ऊस दर (एसएपी) वाढवून न मिळाल्यास हरियाणातील सर्व साखर कारखान्यांना टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यासाठी २० जानेवारीची डेडलाइन देण्यात आली आहे. उसाची एसएपी (स्टेट ॲडव्हायझरी प्राइस) वाढवण्यासह ऊस उत्पादक शेतकरी हरियाणात आंदोलन…

आजचा वाढदिवसमहाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आणि कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक राजेशभैया टोपे यांचा ११ जानेवारी रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा. कोविड साथीच्या काळात त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून बजावलेली भूमिका कायम स्मरणात राहणारी आहे. राज्याच्या सहकार…

आज बुधवार, जानेवारी ११, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष युगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज पौष २२, शके १९४४सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त १८:१८चंद्रोदय : २२:०२चंद्रास्त : १०:१६शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष : कृष्ण…

आज मंगळवार, जानेवारी १०, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष युगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज पौष २१, शके १९४४सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:१८चंद्रोदय : २१:१३ चंद्रास्त : ०९:४०शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष…

काय आहे इथेनॉल-टू-जेट इंधन (ETJ) तंत्रज्ञान हनीवेलचे नवे इटीजे तंत्रज्ञान, उत्सर्जन कमी करण्यात मदत करणारे आहे, सांगताहेत हनीवेल यूओपी इंडियाचे एमडी आशीष गायकवाड…. Weekend Special हनीवेलचे नावीन्यपूर्ण इथेनॉल-टू-जेट इंधन (ETJ) प्रक्रिया तंत्रज्ञान, इथेनॉल उत्पादक कंपन्यांना साखर किंवा कॉर्न किंवा सेल्युलोसिक…

श्रीरामपूरला कामगार फेडरेशनच्या मेळाव्यात विविध ठराव श्रीरामपूर : साखर कामगारांचे सुमारे एक हजार कोटींचे थकित वेतन त्वरित द्यावे, खाजगी साखर कारखान्यांनाही वेतन मंडळ लागू करावे आदी मागण्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन आयोजित राज्यातील साखर कामगार मेळाव्यामध्ये गुरुवारी करण्यात…

यंदा पंजाबच नंबर वन कर्नाल : उसाच्या एसएपीमध्ये (स्टेट ॲडव्हाझरी प्राइस) वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू असले तरी, राज्य सरकारने मागच्या हंगामाचाच दर, रू. ३५५० कायम ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे पंजाब सरकारने प्रति टन ३३००…

तिरुचिरापल्ली : तामिळनाडूत साखर कारखान्यांनंतर, राज्य सरकार शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेत आहे. त्यासाठी तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी शेतात फिरून चांगला ऊस शोधत आहेत. आगामी पोंगल सणाच्या निमित्ताने सरकार भेट वस्तू देणार आहे. त्यात उसाचा समावेश करण्यात…

वाहतूक शुल्कातही १५० रु. कपात होणार, आंदोलन मागे म्हैसुरू : किमान किफायतशीर दरापेक्षा (एफआरपी) प्रति टन शंभर रुपये अधिक देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जादा ऊस दरासाठी सुरू केलेले राजव्यापी आंदोलन ३९ दिवसांनी मागे घेतले.…

ढोकी (उस्मानाबाद) : तेरणा सहकारी साखर कारखान्याचा ताबा अखेर सोमवारी भैरवनाथ शुगरकडे सुपूर्द करण्यात आला. उस्मानाबाद जिल्हा बँकेने ताबा करारावर स्वाक्षऱ्या केल्या.यापुढील काळात साखर कारखाना एकदाही बंद होणार नाही. भैरवनाथची पाच युनिट ज्याप्रमाणे चालवली जातात, त्याचप्रमाणे या भागातील शेतकरी, त्यांच्या…

सोलापूर : विमानसेवेला पर्याय असतानाही एकजण स्वत:च्या खासगी कारखान्यासाठी आणि दुसरा काडादी घराण्यासोबतचा जुना वाद ‘चिमणी’च्या आडून खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. आमदार पवार म्हणाले, काडादी घराण्याचे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले…


नांदेड : नायगाव मतदारसंघाचे शेतकरी नेते तथा व्ही. पी. के. उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, वाघलवाडा साखर कारखान्याचे संस्थापक मारोतराव कवळे गुरूजी यांना वाढदिवसानिमित्त (१ जानेवारी) खूप खूप शुभेच्छा. सुरुवातीला शिक्षक म्हणून रुजू झाले. नोकरी करत असतानाच त्यांनी दुग्धव्यवसायात उतरून, डेअरी…

पुणे : कारखान्याच्या निवडणुकीसाठी कोणी सक्षम नेतृत्व पुढे आले तर मी थांबेन. मी निवडणूक लढवणार नाही, असे आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यांच्या वार्षिक सभेत जाहीर केले. भीमा पाटस साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष आमदार…

पहिल्यांदाच महिलेची निवड सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी प्रणिता मनोज खोमणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी या पदासाठी…

पुणे : राज्यातील यंदाचा साखर हंगाम अर्धा संपला तरी एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना देण्यामध्ये कारखाने कुचराई करत असल्याचे निदर्शनास येत आहे. ताज्या आकडेवारीनुसार अद्याप एफआरपीचा छदामही न दिलेल्या साखर कारखान्यांची संख्या तब्बल २८ आहे. या साखर कारखान्यांची नावे अशी : ही…

नागपूर : ऊसतोडणीबाबत मुकादमांकडून होणारी कथित मनमानी आणि त्यामुळे ट्रॅक्टर चालक-मालकांना होणारा त्रास आदी मुद्यांवर चर्चा करण्यासाठी येत्या ९ जानेवारी रोजी मुंबईत बैठक घेण्याची घोषणा सहकारमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालक यांच्यावर…

संजीवकांचा संतुलित वापर केला तर त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येतात हे मी माझ्या शेतात अनुभवले आहे. म्हणून हा लेखन प्रपंच…. 1.) संजीवके वनस्पतीच्या शरीरात अत्यंत सुक्ष्म प्रमाणात निर्माण होतात. पाने, मुळे, खोड यांच्या कोवळ्या अंकुरात तयार होतात. तेथून जेथे…

महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगामुळे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती झाली आहे. या उद्योगाचे ग्रामीण जीवनाच्या सुधारणेमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त झाले आहे. गेल्या २५ वर्षांतील या उद्योगाची वाटचाल आणि ऊस शेतीकडील शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढतच आहे. या…