Category Co-operation News

Regarding Co-op Sectors

खतांची कार्क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना

Amonia Fertilizers

पालाश आणि जस्ताची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता माती परीक्षणानुसार ठरवावी. खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी माती परीक्षण अहवालानुसार स्फुरद, पालाशची मात्रा द्यावी. नत्र खत देण्याची योग्य वेळ आणि एकूण मात्रेची विभागणी अधिक महत्त्वाची आहे. द्वीदल धान्य, कडधान्यासाठी…

‘श्रीनाथ’चे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांना डी. लिट. पदवी

Pandurang Raut, Chairman, Shrinath sugar

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत यांना येथील ‘अजिंक्य डी वाय पाटील अभिमत विद्यापीठा’च्या वतीने डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट.) ही मानद पदवी देऊन, त्यांचा गौरव केला जाणार आहे. विद्यापीठाने याबाबतची घोषणा नुकतीच केली.…

सोनहिरा साखर कारखाना राज्यात सर्वोत्कृष्ट, ‘व्हीएसआय’चे पुरस्कार जाहीर

Sonhira sugar

पुणे : कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सांगली-कडेगांव येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. रुपये 2 लाख 51 हजार, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने (VSI) 2021-22…

साखर कामगारांची हजार कोटींची वेतन थकबाकी द्या

SHRIRAMPUR SUGAR WORKERS MEETING

श्रीरामपूरला कामगार फेडरेशनच्या मेळाव्यात विविध ठराव श्रीरामपूर : साखर कामगारांचे सुमारे एक हजार कोटींचे थकित वेतन त्वरित द्यावे, खाजगी साखर कारखान्यांनाही वेतन मंडळ लागू करावे आदी मागण्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन आयोजित राज्यातील साखर कामगार मेळाव्यामध्ये गुरुवारी करण्यात…

हरियाणाचा जुनाच दर, रू ३५५० प्रति टन

Sugarcane co-86032

यंदा पंजाबच नंबर वन कर्नाल : उसाच्या एसएपीमध्ये (स्टेट ॲडव्हाझरी प्राइस) वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू असले तरी, राज्य सरकारने मागच्या हंगामाचाच दर, रू. ३५५० कायम ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे पंजाब सरकारने प्रति टन ३३००…

येथे सरकारदेखील करतेय ऊस खरेदी, कारण घ्या जाणून…

PONGAL FESTIVAL

तिरुचिरापल्ली : तामिळनाडूत साखर कारखान्यांनंतर, राज्य सरकार शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेत आहे. त्यासाठी तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी शेतात फिरून चांगला ऊस शोधत आहेत. आगामी पोंगल सणाच्या निमित्ताने सरकार भेट वस्तू देणार आहे. त्यात उसाचा समावेश करण्यात…

२८ कारखान्यांकडून शून्य एफआरपी

zero frp sugar factories

पुणे : राज्यातील यंदाचा साखर हंगाम अर्धा संपला तरी एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना देण्यामध्ये कारखाने कुचराई करत असल्याचे निदर्शनास येत आहे. ताज्या आकडेवारीनुसार अद्याप एफआरपीचा छदामही न दिलेल्या साखर कारखान्यांची संख्या तब्बल २८ आहे. या साखर कारखान्यांची नावे अशी : ही…

को ८६०३२ ते फुले १५०१२, ऊस वाणांची २५ वर्षांची वाटचाल

Sugarcane co-86032

महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगामुळे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती झाली आहे. या उद्योगाचे ग्रामीण जीवनाच्या सुधारणेमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त झाले आहे. गेल्या २५ वर्षांतील या उद्योगाची वाटचाल आणि ऊस शेतीकडील शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढतच आहे. या…

नवापूर साखर कारखान्यात २५ वर्षांनंतर सत्तांतर

Navapur sugar factory elections

भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे १४ उमेदवार विजयी नवापूर : डोकारे (ता. नवापूर ) आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पहिल्यांदाच लागली आणि तब्बल २५ वर्षांनंतर सत्तांतर झाले. आतापर्यंत काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. मात्र यावेळी भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे सर्व १४…

तोट्यात गेलेले कारखाने यापुढे कवडीमोल दराने विकू देणार नाही

devendra fadanvis

सरकार करणार खरेदी : उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती नागपूर : सरकारची हिस्सेदारी असलेले; परंतु तोट्यात गेलेले कारखाने यापुढे कवडीमोल दराने विकू देणार नाही, अशी प्रतिज्ञा करताना, असे कारखाने सरकार विकत घेणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत…

Select Language »