Category Farm Stories

Special stories of farms and farmers

यंदा पाऊस चांगला

monsoon rain

हवामान खात्याचा अंदाज नवी दिल्ली: यंदाच्या मान्सूनच्या काळात भारतात सामान्य (सरासरीएवढा) पाऊस पडेल, असा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने मंगळवारी जाहीर केला. भारतीय हवामान खात्याने (IMD) सांगितले की, सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची 67 टक्के शक्यता आहे. “भारतात नैऋत्य मोसमी पाऊस…

केनरस : शुद्ध नैसर्गिक रस उत्पादनात महत्त्वपूर्ण संशोधन

Rahul Patil Sangli, sugar technologist

सांगलीच्या तरुण इंजिनिअरची यशकथा/ Weekend Special उसाचा साठवणूक योग्य रस निर्माण करण्याचे, म्हणजे शुगरकेन ज्यूस उत्पादनाचे अनेक प्रयोग झाले. मात्र त्यात भले भले संशोधक अपयशी ठरले. कारण ऊस रसाचे अल्पजीवीपण. उसापासून रस काढल्यानंतर तो त्वरित प्यावा लागतो, अन्यथा अवघ्या काही…

एफआरपी: कल्लाप्पाण्णा आवाडे कारखाना राज्यात नं. 1

Sugarcane FRP

येडेश्वरी ॲग्रोच्या नावावर भोपळा पुणे : यंदाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना, एफआरपीचे आकडेही लक्ष वेधून घेत आहेत. हुपरीच्या (कोल्हापूर) कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात राज्यात आघाडी घेतली आहे. साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार,…

अशी राहिली साखर कारखानदारी उभी…

Sharad Pawar

ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या शब्दात .. (From Sakal MahaConclave) ”महाराष्ट्र साखर उद्योगाची मुहुर्तमेढ ही खऱ्या अर्थाने खाजगी क्षेत्रातील लोकांनी केली. या सर्व खाजगी भांडवलदारांनी धाडस केलं, गुंतवणूक केली. जमीनी खंडाने घेतल्या, उस लावला आणि एक महत्त्वाचं पिक घेण्यास…

गंगापूर कारखाना निवडणुकीत आ. बंब यांच्या पॅनेलचा पराभव

Prashant Bamb-Krushna Dongaonkar

गंगापूर : गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनेलचा पराभव करत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कृष्णा डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने विजय मिळवला. बंब यांच्यासह त्यांच्या सर्व उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. गंगापूर तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू…

पुढील हंगामपासून वजनकाटे ऑनलाइन : राजू शेट्टी

Raju Shetti at sakhar sankul

पुणे – राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे ॲानलाईन करण्यासंदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचेसोबत पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयात बैठक झाली. पुढील हंगामापासून राज्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे ॲानलाईन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले, अशी माहिती…

तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप पुन्हा सुरू, मानधन रू. ७५ हजार

CM fellowship, Maharashtra

मुख्यमंत्री फेलोशिपसाठी २ मार्चपर्यंत अर्ज करा मुंबई : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २2 दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३…

राजारामबापू कारखान्याची निवडणूक बिनविरोध

Election of Rajarambapu Factory

इस्लामपूर : माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पी. आर. दादा पाटील हे यावेळी निवडणूक रिंगणाबाहेर राहिले. ते कारखान्याचे तब्बल ५१ वर्षे संचालक आणि २५ वर्षे चेअरमन होते. आता…

देशभरात पाचशे ‘ग्रीन स्टेशन’ उभारण्याचा संकल्प

green energy

पुणे : इथेनॉल, सीबीजी, कोज़नरेशनच्या माध्यमातून ‘हरित ऊर्जे’च्या (ग्रीन एनर्जी) क्षेत्रात चांगली कामगिरी करणारा साखर उद्योग आता या क्षेत्रात संघटित आणि संरचित पद्धतीने काम करण्यास सज्ज झाला आहे. या आधारावर देशभरात पाचशे ‘ग्रीन स्टेशन’ उभारण्याचा संकल्प ‘आयएसइसी’ने (इंडियन शुगर एक्झिम…

१७ वे कामगार साहित्य संमेलन

literature fest for workers

महाराष्ट्र शासन – कामगार विभाग , महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने यावर्षी मिरज येथे कामगार साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. यावेळी महाराष्ट्रातील जेष्ठ व नामवंत, ख्यातनाम असे साहित्यिक, कलावंत, कवी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. साहित्याची मोठी…

Select Language »