Category Farmers’ Corner

कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज ही पध्दत बंद व्हावी, उत्पन्नातून कर्जाची परतफेड करावी : अनास्कर

पुणे : थकीत कर्जांची उत्पन्नाशी निगडित पुनर्बांधणी करावी, रोखीचे व्यवहार पूर्णतः बंद करण्यात यावेत, कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज ही पध्दत बंद करण्यात यावी, उत्पन्नातून कर्जाची परतफेड करावी, असा सल्ला राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिला. मांजरी येथे वसंतदादा…

साखरेतला गोडवा पवार यांनी राजकारणात आणला : उद्धव ठाकरे

साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे-मुख्यमंत्री वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन पुणे – साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र यावे,…

दोनशे फुटांवर दुकान असणारा भारत हा एकमेव देश – शेखर गायकवाड

काळानुसार होणारे बदल भारतीय बाजारपेठेने स्वीकारले आहेत. मला काय हवे ते, ही बाजारपेठच ठरवत असते. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांना ही वैशिष्ट्ये समजली नाहीत. त्यामुळे कोणत्याही बाहेरून येणाऱ्या शक्ती या बाजारपेठेला वळण देऊ शकत नाहीत, असा दावा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष…

साखर निर्यात 9-10 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा

sugar production

मुंबई: प्रतिकूल हवामानामुळे ब्राझीलमध्ये उत्पादन कमी झाल्यामुळे ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगाम 2022 मध्ये देशाची साखर निर्यात सुमारे 9-10 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.Ind-Ra ला SS22 (साखर हंगाम 2022) साठी एकूण निर्यात 9-10 दशलक्ष टनांपर्यंत…

पुण्यात 4, 5 जून रोजी होणार राज्यस्तरीय साखर परिषद

SUGAR stock

पुणे – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या वतीने चार व पाच जून रोजी राज्यस्तरीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे…

32 कारखान्यांचे गाळप अजूनही सुरूच

sugar factory

औरंगाबाद : राज्यात अद्यापही 15 लाख टनांच्यावर उसाचे गाळप बाकी आहे. . मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत. (Sugar Factory) यातील मराठवाड्यात उसाच्या तोडीना वेग आल्याने जवळजवळ 50 टक्के कारखान्यांचा गाळप हंगाप संपुष्टात आला आहे. तेथील…

वैद्यनाथने माझ्या ऊसाचे पैसे सुद्धा दिले नाही : धनंजय मुंडे

बीड : शेतकऱ्यांनी ऊस लावला, ऊस वाढला, मग अतिरिक्त झाला. मग करायचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला. आपल्या भागातील वैद्यनाथ साखर कारखाना व्यवस्थित चालवू शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न उपस्थित होणार म्हणून मी अंबाजोगाईचा आंबा साखर कारखाना भाडे तत्वावर घेतला.…

बंद साखर कारखाने सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय, शरद पवार यांची ग्वाही

येत्या काही दिवसांत राज्याचे सहकार मंत्री, कामगार मंत्री, कामगार संघटकांचे प्रतिनिधी व संबंधितांची बैठक घेऊन राज्यातील बंद पडलेले सहकारी साखर कारखाने चालू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, या वर्षी उत्तर…

निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी हानीकारक : शरद पवार

Sharad Pawar

अहमदनगर: सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारचे हे धोरण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार…

जो मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय : गडकरींची मिश्किल टिप्पणी

जो मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय, असं माझं मत असल्याचं मिश्किल वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. भंडारा जिल्ह्यातील दोन नेत्यांनी मला फसवून देव्हाडा साखर कारखान्याची मिल माझ्या माथी मारली, असं विधान गडकरी यांनी केलं आहे. तत्कालीन…

Select Language »