मराठवाड्यातील ऊस गाळपाची जबाबदारी सोलापूर जिल्हयावर

सोलापूर : मराठवाडय़ात यंदा शिल्लक उसाचा प्रश्न भीषण आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडय़ातील सर्व उसाचे गाळप हे सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांमार्फत केले जाणार असून ते पूर्ण होईपर्यंत सोलापूरचे साखर कारखाने सुरूच राहणार आहेत. देशात सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात…