शेती अधिकारी कांबळे यांचे निधन

सोलापूर : भैरवनाथ शुगर, विहाळ युनिट नं 2 चे (ता. करमाळा. जि. सोलापूर) शेती अधिकारी प्रसन्न कांबळे यांचे अल्पशा आजाराने ९ मे रोजी सकाळी 9 वाजता निधन झाले. शुगरटुडे मासिकाच्य वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सोलापूर : भैरवनाथ शुगर, विहाळ युनिट नं 2 चे (ता. करमाळा. जि. सोलापूर) शेती अधिकारी प्रसन्न कांबळे यांचे अल्पशा आजाराने ९ मे रोजी सकाळी 9 वाजता निधन झाले. शुगरटुडे मासिकाच्य वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

आज गुरुवार, मे ९, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक १९ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:०६ सूर्यास्त : १९:०४चंद्रोदय : ०६:४६ चंद्रास्त : २०:३३शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायनऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

यंदा एक सिनेमा आला होता, ‘केरळ स्टोरी’ नावाचा… त्याची कथा दहशतवादावर आधारलेली होती. ही पण ‘केरळ स्टोरी’च आहे. पण बगॅसवर आधारलेली ही सत्यकथा आहे ‘कुदरत’ची – तीनेक दशकांपूर्वी प्लॅस्टिकचे प्रचंड कोड-कौतुक होत असे. त्याच्या रूपाने ‘जादूची कांडी’च हाती लागली आहे,…

भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पूर्ण शिरपूर : गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने हा कारखाना ई- निविदा प्रक्रियेनुसार माँ-रेवा शुगर्स प्रा.लि. बैतूल मध्य प्रदेश या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा…

पुणे : साखर आयुक्तालयाच्या उपपदार्थ विभागाच्या सहसंचालकपदी अविनाश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. त्यांनी राज्यातील साखर कारखान्यांमधील इथेनॉल, प्रेसमड, मळी बगॅस याच्याशी संबंधित समस्यांचा आढावा घेणे सुरू केले आहे. बीडच्या गेवराईमधील उमापूरमधील शेतकरी कुटुंबातील अविनाश देशमुख यांचा जन्म झाला.…

पुणे : गुजरातमधील ‘गणदेवी’ उद्योगाने एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या उसाला रू. ४६७५ प्रति टन दर देण्याची घोषणा केल्याने, सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि त्यावर अवघ्या साखर उद्योगात चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्यातील साखर कारखाने कायमच अव्वल असलेले दिसून आले…
ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्धीचा ध्यास घेतलेले धडाडीचे उद्योजक श्री. बी. बी. ठोंबरे (B. B. Thombare) यांच्या संकल्पनेतून २००० साली नॅचरल उद्योग समूह उभा राहिला. तो आज रौप्यमहोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे, तर संस्थापक मा. श्री. ठोंबरे यांनी २४ एप्रिल रोजी सत्तरीचा उंबरठा पार…

इथे वाहति गंगा-यमुना, सिंधु, कावेरी।तापी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी ॥हा नंगा, हा धवलगिरी।हा अरवली, हा सह्यगिरी ॥१॥ गारो खासी, हा निलगिरी।हिंदुकुश. काराकोरम. असे उत्तरी ॥आयोध्या, काशी, मथुरा, कांची पुरी।अवंति, उज्जैन या वसति सप्तपुरी॥२॥ नवी क्षेत्रे इथे वसति चांदीपुर ।कल्पाकम, पोखरण, तारापुर…

नाशिक : साखर उद्योगात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक निरक्षरता आहे. या क्षेत्राच्या जलद विकासासाठी आणि ते आणखी सुरक्षित करण्यासाठी तांत्रिक निरक्षरता संपवण्याची गरज आहे आणि त्याचा विडा उचलला आहे प्रसिद्ध साखर तंत्रज्ञान सल्लागार इंजिनिअर श्री. वा. र. आहेर यांनी… आजपर्यंत त्यांनी…
दीर्घ मुदतीचे कर्ज हाच उत्तम इलाज…. माझे नाते शेतकऱ्यांच्या चुलींशी… साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही…

पुणे : पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जप्तीच्या कारवाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सहकारी बँकेने थकबाकीच्या कारणावरून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर केलेली जप्तीची कारवाई कारवाई बेकायदा आणि लहरीपणाची असल्याची टिप्पणी करत कारखान्याची गोदामे सीलमुक्त करून पाच मेपर्यंत…
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साखर…

मिनरल वॉटरप्रमाणे उसाचा रस पेय बनवणार – डॉ. सीमा परोहा कानपूर : नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या (NSI) संचालकपदी डॉ. सीमा परोहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. १९३६ साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या ८८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेकडे…

सोलापूर: विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार आहोत, असे जाहीर करणाऱ्या चेअरमन अभिजित पाटील यांनी अखेर महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना जादाची रसद मिळण्याचा अंदाज आहे. सोलापूरच्या बालाजी सरोवर…

‘डीएसटीए’च्या वतीने आयोजन पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञानात सदैव मागदर्शकाच्या भूमिकेत असलेल्या, दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने येत्या १८ मे रोजी एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगरअँड अलाईड इंडस्ट्रीज’…

सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास विशेष प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाद्वारे हा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन श्री. यशराजदादा देसाई यांच्या अभ्यासू नेतृत्वात कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.…

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मे महिन्यासाठी 27 लाख टन साखरेचा कोटा खुला करूनही, साखरेत तेजी आहे. साखरेचा दर 75 रुपयांनी वाढून क्विंटलला 3900 ते 3950 रुपयांवर पोहोचला आहे.मे महिन्यात साखरेची मागणी वाढते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने पुरेसा कोटा…
पुणे : ‘शुगरटुडे’ मॅगेझीनचे प्रमुख मार्गदर्शक, नामवंत कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांना, कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एशियन असोसिएशन फॉर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या मे महिन्यात बँकॉक (थायलंड) मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी अभियांत्रिकी परिषदेमध्ये या…

मुंबई : ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य, ऊस शेतीबाबत महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे आणि प्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांना मराठी विज्ञान परिषदेचा ‘बळीराजा – अण्णासाहेब शिंदे’ कृषी पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण रविवारी मुंबईत होत आहे. यासंदर्भात मराठी विज्ञान…

‘गोड’ साखरेबाबतचे ‘कटू’ गैरसमज लेखक – डी. एम. रासकर (मुख्य कार्यकारी अधिकारी)श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. साधारण 1960 पर्यंत सामान्य लोक गुळाचा वापर चहा, गोड पदार्थ (उदा. शिरा, लापसी, दिवाळीचे पदार्थ इ.) बनविण्यासाठी केला जात होता. तीसच्या दशकात देशात काही…

पुणे : श्री. अरविंद रेड्डी यांचे निधन झाले, ही बातमी ऐकून अत्यंत वेदना झाल्या आहेत. एक कर्तृत्ववान अधिकारी आपल्यातून निघून गेला आहे, अशा शब्दांत निवृत्त साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्री. गायकवाड यांनी शोकसंदेशात…

सोलापूर : जिल्ह्यातील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याने तब्बल ६८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात फायनान्स मॅनेजर, केन अकाउंटंट, कॅशिअर, मुख्य शेती अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. इंजिनिअरिंग विभागात १५ पोस्ट भरायच्या असून, सुरक्षा विभागात १३, तर…

पुणे : सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि माजी साखर आयुक्त अरविंद रेड्डी (वय ८४ ) यांचे शुक्रवारी (दि.२६) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मागे आनंद आणि अमर ही दोन मुले, सुना,…

नवी दिल्ली : राज्य सरकारने २१ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्यास मान्यता दिली आहे. त्यात सत्ताधाऱ्याच्या १५ आणि उर्वरित विरोधकांच्या कारखान्यांचा समावेश आहे. त्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) कर्ज देणार आहे. आचारसंहिता लागू होण्याच्या आधी हा निर्णय घेण्यात आला.या…