नितीन गडकरींच्या दाव्यानुसार, पाण्यात मिसळलेले इथेनॉल जळू शकते का?

केंद्र सरकारमधील वजनदार मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, पाण्यात इथेनॉल मिसळून बनवलेल्या स्टोव्हमधून एलपीजीपेक्षा कमी खर्चात स्वयंपाकासाठी ज्वाला निर्माण करता येतात.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच इथेनॉल-आधारित स्टोव्ह तंत्रज्ञानाची घोषणा केली असून, त्यांच्या मते हे तंत्रज्ञान व्यावसायिक एलपीजी…











