Category Farmers’ Corner

हलक्या जमिनीत सातत्याने एकरी शंभर टन ऊस उत्पादन

100 ton sugarcane production per acre

वडगावचे प्रयोगशील तरुण शेतकरी मेमाणे यांचे लक्ष्य आता सव्वाशे टनांचे पुणे : अत्यंत हलक्या, फुटभर खोलीला मुरूम लागणाऱ्या जमिनीत एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेण्याचा चमत्कार प्रयोगशील शेतकरी राजेंद्र मेमाणे यांनी करून दाखवला आहे. सलग तीन वर्षे ते शंभर टन…

गंगापूर कारखाना निवडणुकीत आ. बंब यांच्या पॅनेलचा पराभव

Prashant Bamb-Krushna Dongaonkar

गंगापूर : गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनेलचा पराभव करत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कृष्णा डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने विजय मिळवला. बंब यांच्यासह त्यांच्या सर्व उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. गंगापूर तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू…

तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप पुन्हा सुरू, मानधन रू. ७५ हजार

CM fellowship, Maharashtra

मुख्यमंत्री फेलोशिपसाठी २ मार्चपर्यंत अर्ज करा मुंबई : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २2 दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३…

राजारामबापू कारखान्याची निवडणूक बिनविरोध

Election of Rajarambapu Factory

इस्लामपूर : माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पी. आर. दादा पाटील हे यावेळी निवडणूक रिंगणाबाहेर राहिले. ते कारखान्याचे तब्बल ५१ वर्षे संचालक आणि २५ वर्षे चेअरमन होते. आता…

देशभरात पाचशे ‘ग्रीन स्टेशन’ उभारण्याचा संकल्प

green energy

पुणे : इथेनॉल, सीबीजी, कोज़नरेशनच्या माध्यमातून ‘हरित ऊर्जे’च्या (ग्रीन एनर्जी) क्षेत्रात चांगली कामगिरी करणारा साखर उद्योग आता या क्षेत्रात संघटित आणि संरचित पद्धतीने काम करण्यास सज्ज झाला आहे. या आधारावर देशभरात पाचशे ‘ग्रीन स्टेशन’ उभारण्याचा संकल्प ‘आयएसइसी’ने (इंडियन शुगर एक्झिम…

१७ वे कामगार साहित्य संमेलन

literature fest for workers

महाराष्ट्र शासन – कामगार विभाग , महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने यावर्षी मिरज येथे कामगार साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. यावेळी महाराष्ट्रातील जेष्ठ व नामवंत, ख्यातनाम असे साहित्यिक, कलावंत, कवी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. साहित्याची मोठी…

सहकारी साखर कारखान्यांना 10,000 कोटींची आयकर सवलत

Income Tax relief to sugar mills

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाने देशातील सहकारी साखर उद्योगाला 10,000 कोटी रुपयांची आयकर सवलत दिली असून, साखर कारखानदार आणि आयकर विभाग यांच्यातील दीर्घकाळ चाललेला वाद सोडवला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या रास्त व किफायतशीर किमती (एफआरपी) पेक्षा…

अर्थसंकल्प शेती, पूरक व्यवसायांसाठी कसा आहे? परखड विश्लेषण

FARMER IN FIELD

– डॉ. बुधाजीराव मुळीक (कृषिरत्न, कृषिभूषणने सन्मानित) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ सालासाठी ४५ लाख ३००० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प लोकसभेत मांडला. त्यात शेती आणि शेतकरी कल्याणाचा वाटा १ लाख २५ हजार ३५ कोटी रुपयांचा आहे. म्हणजे एकूण अर्थसंकल्पात २.७८ टक्के…

बनावट साखर निर्यात कोट्याचे प्रकरण उघडकीस, चौकशी सुरू

sugar quota forgery

शुगरटुडे विशेष Special मुंबई : साखर निर्यात कोट्याची बनावट कागदपत्रे सादर करून काही महाठकांनी महाराष्ट्रातील दोन साखर कारखान्यांना लाखोंचा गंडा घातल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, हे महाठक लवकरच गजाआड होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून…

वि. का. सेवा सोसायट्या बनणार ‘ॲग्री बिझनेस सोसायट्या’

devendra fadnavis in delhi

नवी दिल्ली : ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असलेल्या प्राथमिक सोसायट्यांना (वि. का. से. सो.) केंद्राचे बळ मिळणार असून, त्या ॲग्री बिझनेस सोसायट्यांमध्ये रुपांतरित होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने…

Select Language »