ब्लॉग

आ. अमल महाडिक – वाढदिवस शुभेच्छा

Amal Mahadik, MLA

कोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार अमल महाडिक यांचा ९ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा! कोल्हापूर (दक्षिण)चे आमदार असलेले अमल महाडिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालकही आहेत. ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. साखर आणि…

गीतकार अशोक परांजपे

Ashok Paranjape, Lyricist

आज बुधवार, एप्रिल ९, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १९, शके १९४७सूर्योदय : ०६:२६ सूर्यास्त : १८:५४चंद्रोदय१६:०५ चंद्रास्त : ०४:४७, एप्रिल १०शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : शुक्ल…

The Future of the Sugar Processing Industry

Sugar Industry 2030

Evolving Dynamics in India and the World (2030) The sugar industry is on the brink of a transformative phase, driven by the confluence of emerging technologies, global consumption trends, and sustainability initiatives. As we look toward 2030, significant changes in…

अशोक पवारांच्या घोडगंगा कारखान्याला अखेर मदत नाहीच

Ghodganga Sugar

सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना सढळ हस्ते मदत मुंबई : राज्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांना ४३६ कोटी रुपयांची ‘एनसीडीसी’ कर्जासाठी थकहमी तर एका कारखान्यास १७ कोटी ९३ लाख शासकीय भागभांडवल मंजूर करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी माजी आमदार अशोक पवार यांचे नेतृत्व…

भारतीय साखर उद्योगाचा भविष्यकाळ

Sugar Industry 2030

भारत आणि जगातील बदलते परिप्रेक्ष्य (२०३०) साखर उद्योग एक क्रांतिकारी टप्प्यावर पोहोचत आहे, जिथे तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिक ग्राहक प्रवृत्ती, आणि शाश्वततेकडे झुकणारे धोरण हे एकत्र येत आहेत. २०३० पर्यंत साखर वापराच्या पद्धतींमध्ये मोठे बदल, ऊसशेतीतील नवकल्पना, आणि मूल्यवर्धित उपपदार्थांची निर्मिती…

बंकिमचंद्र चटर्जी

Bankim Chandra Chatarjee

आज मंगळवार, एप्रिल ८, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १८, शके १९४७सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:५४चंद्रोदय : १५:१५ चंद्रास्त : ०४:१४, एप्रिल ०९शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष…

कर्नाटकात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन :  मंत्री शिवानंद पाटील

Ethanol

बेळगाव : इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन असून कार्बन डायऑक्साइडचे उत्पादन कमी करते. अशा हरित इंधनाला प्रोत्साहन देण्याची योजना राज्य सरकार योजना आखत असल्याची माहिती साखर व वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली. तसेच केंद्र सरकारचे हरित ऊर्जेचा वापर अनिवार्य करण्याचे…

संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी फेरनिविदा

पणजी : सध्या संजीवनी साखर कारखाना बंदच आहे. याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण करणे, इथेनॉलमध्ये उत्पादन प्रणाली बदलणे आणि गूळ बनवण्याच्या युनिट्सना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यापार्श्वभुमीवर संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी पुन्हा निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने…

सह्याद्री साखर कारखान्यावर पुन्हा बाळासाहेब पाटलांचीच सत्ता!

Sahyadri Sugar Election

कराड : तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखावर पुन्हा माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचीच सत्ता कायम राहिली आहे. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलने सुमारे ८ हजार मताधिक्याने विजय मिळविल्याने समर्थकांनी गुलालाची उधळण करत मोठा आनंदोत्सव…

भारताचे एडिसन – डॉ. शंकर भिसे

Dr. Shankar Abaaji Bhise, Edison of India

आज सोमवार, एप्रिल ७, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १७, शके १९४७सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:५४चंद्रोदय : १४:२१ चंद्रास्त : ०३:३९, एप्रिल ०८शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्षशुक्ल…

‘सह्याद्री’ निवडणुकीत सत्ताधारी पॅनलची विजयाकडे वाटचाल

Balasaheb Patil, Sahyadri Sugar

कराड : काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आणि अत्यंत चुरशीच्या वातावरणात लढल्या गेलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलने मोठी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली आहे. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या…

‘संत तुकाराम’ निवडणुकीत विदुराजी नवले यांचे निर्विवाद वर्चस्व

मतमोजणी केंद्रावर नानासाहेब नवले यांच्यासह समर्थक

पुणे : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संस्थापक विदुराजी (नानासाहेब) नवले यांच्या नेतृत्वाखालील श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलनं तिन्ही जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. स्वत: नवले, दत्तात्रय जाधव आणि चेतन भुजबळ हे तिन्ही उमेदवार मोठ्या…

तीन ते पाच पंचवार्षिक योजना काळात सह. साखर कारखानदारीचा विकास

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

From CO₂ to Ethanol

CO2 to Ethanol

A Technical Deep Dive into Fe/Cu-NC Dual-Atom Catalysis for Industrial Applications The electrochemical reduction of CO₂ (CO2RR) into ethanol (C₂H₅OH) offers a sustainable pathway to produce liquid fuels while mitigating greenhouse gas emissions. A recent breakthrough in a heteroatom-coordinated Fe/Cu…

आज रामनवमी

Ram Navami

आज रविवार, एप्रिल ६, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १६, शके १९४७सूर्योदय : ०६:२८ सूर्यास्त : १८:५४चंद्रोदय : १३:२४ चंद्रास्त : ०२:५९, एप्रिल ०७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष…

एकही टिपरू गाळपाविना शिल्लक राहणार नाही : ‘विघ्नहर’अध्यक्ष शेरकर

पुणे : साधारण १५ मेपर्यंत विघ्नहर साखर कारखाना सुरू राहणार असून, नोंदलेल्या उसापैकी एकही टिपरू गाळपाविना शिल्लक राहणार नसल्याचे विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले. जुन्नर तालुक्यामधील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने दि. ४ एप्रिलअखेर ७ लाख ३८० मे. टन…

कृषिमंत्री कोकाटेंच्या विधानाचे तीव्र पडसाद

Manikrao Kokate

कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता, शेतीत गुंतवता का? नाशिक : कर्जमाफीवरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांनाच सुनावल्याने, त्यावर जोरदार पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या कृषिमंत्र्यांना आवरा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. ’राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित…

हार्वेस्टर चालकांच्या बिलातून पाचटाची वजावट नको – साखर आयुक्त

Sakhar Sankul

पुणे : ऊस तोडणी यंत्रधारकांच्या बिलामधून पाचटाच्या अनुषंगाने कोणतीही वजावट करू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व साखर कारखान्यांना दिली आहे. ऊस तोडणी यंत्राने (हार्वेस्टर) तोडलेल्या उसाच्या वजनातून सरसकट ४.५ टक्के पाचटाचे वजन वजावट…

‘सह्याद्री’साठी आज मतदान; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Balasaheb Patil, Sahyadri Sugar

कराड : यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (शनिवारी) मतदान होत असून प्रत्यक्षात सकाळीच सुरुवातही झाली आहे. त्यासाठी सहकार विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाच तालुक्यांतील ६८ गावांतील ९९ मतदान केंद्रांवर हे  मतदान होत आहे. सह्याद्री सहकारी…

असाही ‘देशमुख पॅटर्न’ : बिनविरोध निवडणुकीचा रौप्यमहोत्सव

Manjara Sugar Election

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, रेणा साखर कारखाना आणि विलास सहकारी साखर कारखाना या तिन्ही कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्यात आहेत. सलग 25 वर्ष निवडणूक बिनविरोध करत मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी सहकार क्षेत्रात नवा पॅटर्न निर्माण…

वाटणी विचारांची

Aher Poem

आम्ही वारस जमीनीचेसर्व अवकाश तुमचेफक्त संविधान आमचेगीता कुराणही तुमचे||१|| हो आम्ही भाकरीचे धनीतुम्ही व्हा अध्यात्माचे ज्ञानीआम्हा रोजगाराची वर्णीतुम्ही कर्मकांडाचे धनी||२|| सोडला नाही सुविचारतुम्ही मांडा काळा बाजारआम्हाला पाहिजे लेखणीतुम्ही शिका तीर कमानी||३|| आम्हाला पाहिजे सन्मानठेवा तुम्ही  दुराभिमानआम्हाला पाहिजे इन्सानठेवा तुम्ही जातीचे…

देशात मार्च अखेर साखर उत्पादनात ५४ लाख टनांची घट

Sugar Market

पुणे  : देशात मार्चअखेर चालू वर्षीच्या ऊस गाळप अंतिम टप्प्यात २४८ लाख टन साखर उत्पादन जाळे असून ते गेल्यावर्षीच्या तुलनेत ५४ लाख टनांनी कमी आहे. साखर हंगाम सध्या अंतिम टप्यात आहे. देशभरात मार्चअखेर ४२० साखर कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये…

मच्छिंद्र कांबळी

Machhindra Kambali

आज शुक्रवार, एप्रिल ४, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १४, शके १९४७सूर्योदय : ०६:३० सूर्यास्त : १८:५३चंद्रोदय : ११:२२ चंद्रास्त : ०१:२१, एप्रिल ०५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष…

ऊस वाहतूक आणि विम्याची गरज

Sugarcane Transport Insurance

भारतातील ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या पिकांची शेतातून साखर कारखान्यांपर्यंत वाहतूक करताना अनेक गंभीर आव्हानांना तोंड देतात. खराब रस्ते, वाहनांवर अतिरिक्त भार आणि वाहनांची अपुरी देखभाल यामुळे अनेकदा अपघात होतात, ज्यामुळे उसाचे मोठे नुकसान होते. जेव्हा अशा दुर्दैवी घटना घडतात, तेव्हा…

Select Language »